मुंबई इंडियन्सची दैना..! विजयासाठी 22 खेळाडू उतरवले मैदानात, तरी पराभव पाठ सोडेना
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण या वर्षी मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि त्यापैकी 6 गमावले. यावरून संघाची काय दैना झाली हे दिसून येतं. असं असताना विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स 22 खेळाडूंना संधी देऊ एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
तुतीची फळे खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात ?
Airtel चा भन्नाट फॅमिली प्लान, चालतील दोन सिम आणि चिक्कार सुविधा
सौंदर्य आणि फिटनेस क्वीन, फोटोमधील ही मराठी अभिनेत्री कोण?
किती सुंदर दिसतेय.., मराठी अभिनेत्रीच्या लुकने लावलं सर्वांना वेड
13 वर्षांनंतर 'फँड्री'मधील शालू कशी दिसते? नवीन लुकने वेधलं लक्ष
नकली क्यूआर कोडला कसे ओळखाल, खाते रिकामे होण्यापासून असे वाचवा..
