मुंबई इंडियन्सची दैना..! विजयासाठी 22 खेळाडू उतरवले मैदानात, तरी पराभव पाठ सोडेना
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण या वर्षी मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि त्यापैकी 6 गमावले. यावरून संघाची काय दैना झाली हे दिसून येतं. असं असताना विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स 22 खेळाडूंना संधी देऊ एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
डिप्रेशनपासून वाचायचं असेल तर या 5 सवयींपासून दूर रहा
रोज एक अंजीर खाल्ल्याने शरीरात घडतील हे महत्वाचे बदल....
IPL : आयपीएल स्पर्धेत 100 सामने जिंकणारे संघ, नंबर 1 कोण?
'ऑल टाइम क्रश', नाकात नथ, केसात गजरा, लाल रंगाच्या साडीमधील ही अप्सरा कोण?
शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी काय खावे ?
उन्हाळ्यात हाय बीपी कंट्रोल करण्यासाठी काय करायचे ?
