मुंबई इंडियन्सची दैना..! विजयासाठी 22 खेळाडू उतरवले मैदानात, तरी पराभव पाठ सोडेना
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण या वर्षी मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि त्यापैकी 6 गमावले. यावरून संघाची काय दैना झाली हे दिसून येतं. असं असताना विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स 22 खेळाडूंना संधी देऊ एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
भारतात पहिल्या दिवसात सर्वाधिक कलेक्शन करणारे टॉप-10 चित्रपट
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
