मुंबई इंडियन्सची दैना..! विजयासाठी 22 खेळाडू उतरवले मैदानात, तरी पराभव पाठ सोडेना
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. पण या वर्षी मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि त्यापैकी 6 गमावले. यावरून संघाची काय दैना झाली हे दिसून येतं. असं असताना विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी मुंबई इंडियन्स 22 खेळाडूंना संधी देऊ एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
बॉडी Detox करायची आहे तर स्वयंपाकघरातील हे जिन्नस येतील काम
Heart Attack येण्याआधी शरीर देते हे 10 महत्वाचे संकेत
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
एक असा देश जिथे नवरा भाड्याने मिळतो आणि स्त्रिया तासांप्रमाणे पैसे देतात....
मान्सूनमध्ये आपल्या त्वचेची काळजी अशी घ्या..
कोणत्या भाजीत आहे सर्वाधिक प्रोटीन ?
