AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Nidhi : होळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? खात्यात 2000 रुपये येणार का? मोठी माहिती समोर!

या योजनेअंतर्गत दिला जाणार 2000 रुपयांचा याआधीचा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत.

| Updated on: Feb 28, 2026 | 5:42 PM
Share
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. एकूण तीन टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाते.

पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. एकूण तीन टप्प्यांत ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाते.

1 / 5
या योजनेअंतर्गत दिला जाणार 2000 रुपयांचा याआधीचा हप्ता  19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना लवकरच ही मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

या योजनेअंतर्गत दिला जाणार 2000 रुपयांचा याआधीचा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आला होता. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट पाहात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना लवकरच ही मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

2 / 5
परंतु फेब्रुवारीचा महिना संपलेला असला तरीही अद्याप ही रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. आता मार्च महिन्याच्या  पहिल्या तारखेला किंवा होळीच्या अगोदर तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये टाकले जाणार का? असे विचारले जात आहे.

परंतु फेब्रुवारीचा महिना संपलेला असला तरीही अद्याप ही रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. आता मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा होळीच्या अगोदर तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये टाकले जाणार का? असे विचारले जात आहे.

3 / 5
दरम्यान आता येत्या 1 मार्च रोजीदेखील शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. कारण 1 मार्च रोजी रविवार आहे. या दिवशी बँका बंद असतात. होळीच्या अगोदरही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे.  3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. त्यामुळे या दिवशीदेखील देशात अनेक राज्यांत बँका बंद आहेत.

दरम्यान आता येत्या 1 मार्च रोजीदेखील शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. कारण 1 मार्च रोजी रविवार आहे. या दिवशी बँका बंद असतात. होळीच्या अगोदरही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता फारच कमी आहे. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. त्यामुळे या दिवशीदेखील देशात अनेक राज्यांत बँका बंद आहेत.

4 / 5
 3 मार्चलाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे पाठवले जातात. म्हणूनच आता होळी, धुलिवंदनाच्या दिवशीही शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

3 मार्चलाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे पाठवले जातात. म्हणूनच आता होळी, धुलिवंदनाच्या दिवशीही शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

5 / 5
Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!