टीव्ही9 भारतवर्ष सत्ता संमेलन
देश आणि राज्यांचा कल जाणून घेण्यासाठी 'टीव्ही9 भारतवर्ष'कडून दरवर्षी 'सत्ता संमेलन'चं आयोजन केलं जातं. या 'सत्ता संमेलना'त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते भाग घेऊन चर्चा आणि मुलाखतींच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. देशाचं कल आणि देशाचं भविष्य यावर भाष्य करत असतात. निवडणुकीत विकास, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा आणि रोजगार आदी मुद्दे चालणार की पुन्हा धर्म आणि जातीच्या नावाने मते मागितली जाणार? हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या सत्ता संमेलनातून केला जात असतो. यंदाही सत्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात अनेक बडे राजकारणी भाग घेणार आहेत.
सौर ऊर्जेत आता सौरव गांगुली करणार नेतृत्व, जॅक्सन ग्रुपसोबत भागीदारीबाबत जाहीर भाष्य
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त ऊर्जा आणि पायभूत सुविधांच्या क्षेत्रात कार्यरत झाला आहे. यासाठी त्याने जॅक्सन ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. या ग्रुपचे अध्यक्ष समीर गुप्ता यांनी टीव्ही 9च्या सत्ता संमेलन कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 24, 2026
- 8:58 pm
Satta Sammelan: सौरव गांगुलीने आईबाबत एक किस्सा सांगितला, गळ्यातील माळांबाबत म्हणाला..
भारतीय क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दादागिरी करायला कोणी शिकवली असेल तर ती सौरव गांगुलीने ... सौरव गांगुली मैदानात कायम आक्रमकपणे खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचा. त्याच्या कारकिर्दीत संघाने उंच शिखरं गाठली. आता क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी प्रशासनात व्यक्त आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 24, 2026
- 6:51 pm
Satta Sammelan 2026: गौतम गंभीर की गर्लफ्रेंड! अर्शदीपला कोणाची वाटते सर्वाधिक भीती? म्हणाला..
अर्शदीप सिंगने टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याचा दिलखुलास अंदाज प्रेक्षक आणि चाहत्यांना पाहायला मिळाला. यावेळी त्याने सर्व प्रश्नांनी उत्तर दिली. गौतम गंभीर की गर्लफ्रेंड कोणाची भीती वाटते याचं उत्तरही दिलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 24, 2026
- 4:39 pm
Satta Sammelan 2026: अक्षर पटेलला त्याची पत्नी घरी येऊ देणार नाही? अर्शदीप असं का म्हणाला…
टीव्ही 9 नेटवर्कच्या सत्ता संमेलन व्यासपीठावर टीम इंडियाचे स्टार खेळाडू अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांनी दिलखुलासपणे गप्पांचा फड रंगवला. या दोघांनी मजेशीर किस्से सांगताना जबरदस्त टायमिंग साधलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 24, 2026
- 4:00 pm
Satta Sammelan 2026: अर्शदीप सिंग कधी करणार लग्न? Tv9 च्या व्यासपीठावरून दिलं उत्तर
Arshdeep Singh, Satta Sammelan: भारताचा वेगवान गोलंदज अर्शदीप सिंग याने टीव्ही 9 च्या सत्ता संमेलन कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. पण लग्न कधी करणार? या प्रश्नाच्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 24, 2026
- 3:37 pm
पंतप्रधान आणि अमित शहा यांचे स्केच : अभिव्यक्ती, भावना आणि अविस्मरणीय क्षणांची कहानी
'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमात जगभरातून दिग्गज पाहुणे आले होता. पण माझ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणे आणि त्यांना माझे स्केच देणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला जो अविस्मरणीय राहील.
- Harish Malusare
- Updated on: Feb 29, 2024
- 9:10 pm
WITT 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
देशातील नंबर एक चॅनल TV9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कसा दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या 10 वर्षात परदेशी गुंतवणूकदारांचा देशातील आत्मविश्वास कसा वाढत चालला आहे हे त्यांनी सांगितले.
- भीमराव गवळी
- Updated on: Feb 29, 2024
- 8:57 pm
इंडिया आघाडी संत्र्यासारखी, निकाल येताच एक एक साल गळून पडेल; अमित शाह यांची जोरदार टीका
इंडिया आघाडी नव्हतंच. ते मीडियाचं क्रिएशन होतं. मी देशातील लोकांना सांगतो. कुठेच इंडिया आघाडी झालं नाही. इंडिया आघाडीतील दोन सदस्य केरळात निवडणूक लढत असल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केल्या.
- Harish Malusare
- Updated on: Feb 27, 2024
- 11:34 pm
WITT Satta Sammelan | काँग्रेसने घरातच भारतरत्नाची खैरात केली, आम्ही… अमित शाह यांचा जोरदार हल्लाबोल
भाजपने काँग्रेसच्याही अनेक लोकांना भारतरत्न दिला आहे. नरसिंहराव आणि तरुण गोगोईं यांना भारत रत्न दिला. त्यातून आम्हाला काय मिळणार? असा सवाल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला.
- Mahesh Pawar
- Updated on: Feb 27, 2024
- 10:35 pm
कोणत्याही सर्वेची गरज नाही, मोदी बोलले 400 पार तर नक्कीच पार करणार- अमित शाह
देशाचे गृहमंत्री यांनी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप 400 जागांवर निवडून येणार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा 400 पार म्हटले आहेत म्हटल्यावर नक्कीच आमच्या पक्षाल चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील असं अमित शाह म्हणाले.
- Harish Malusare
- Updated on: Feb 27, 2024
- 10:50 pm
WITT Satta Sammelan | भाजपमध्ये कुणाचंही स्वागत, फक्त अट एकच…; अमित शाह यांनी कोणती अट सांगितली?
भारतातील सर्वात चांगले वकील काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी कोर्टात जाऊन लढलं पाहिजे. एजन्सीच्या कारवाईबाबत काँग्रेसने तरी बोलू नये. इंदिरा गांधी यांनी कारणाशिवाय लोकांना आतमध्ये टाकलं होतं. वर्तमानपत्रांवरही बंदी घातली होती, असं सांगत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
- भीमराव गवळी
- Updated on: Feb 27, 2024
- 10:21 pm
WITT Satta Sammelan | संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करणार? अमित शाह यांचं मोठं वक्तव्य
"तुमच्यासाठी समान नागरी कायदा हा राजकीय मुद्दा असेल. पण हा सामाजिक सुधार आहे. धर्माच्या आधारे कायदा नसावा. लोकांच्या हितासाठी हे कायदे असावे. संविधान सभेनेही योग्यवेळी समान नागरी कायदा आणावी असं सूचवलं आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून आम्ही त्यावर बोलत होतो", अशी भूमिका अमित शाह यांनी मांडली.
- Chetan Patil
- Updated on: Feb 27, 2024
- 10:09 pm