नांदगाव उड्डाणपूल येथे कालच सायंकाळी गतिरोधक बांधण्यात आला होता, मात्र गतिरोधकावर लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे आणि गतिरोधक नवीनच असल्यामुळे दुचाकी चालवणाऱ्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा अपघात होऊन पाठीमागे बसलेली एक महिला गाडीवरुन फेकली गेली.
यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याची चाहूलही गेल्या काही दिवसांपासून लागली आहे. केरळात तर सलग 5 दिवस पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे आंब्याचे नुकसान होऊ नये म्हणून तोडणी कामांची लगबग दिसून येत आहे.
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खत पुरवठा हा महत्वाचा आहे. मात्र, यंदा सर्वत्रच खत टंचाई निर्माण झाली आहे. भारताला रशियातून सर्वाधिक खताची आयात होत असते पण यंदा युद्धजन्य परस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्गला झुआरी खताचा पुरवठा केला जात होता. त्याच्यावर देखील परिणाम झाल्य�
हे नामधारी आहेत सरकार बारामतीवाल्यांचे आहे, अशी खोचक टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीने कसं लुटावं याचं एक विद्यापीठ सुरू करावं. राष्ट्रवादीने भ्रष्टवादी विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करावं, जगातले लोक इथे ऍडमिशन घेतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.
Amol Mitkari : सांगलीच्या इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती. त्या सभेत कन्यादान या विषयवार अमोल मिटकरींनी वक्तव्य केलेल होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला होता.
गावच्या सरपंचाने शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्गात समोर आला आहे. पाणी प्रश्नी आवाज उठवल्याच्या रागातून ग्रामस्थाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.
येथील वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे नव्या प्रजातीच्या कासवाची. कासवप्रेमींसाठी ही एक वेगळी बाब असून ऑलिव्ह रिडले" आणि "ग्रीन टर्टल" चे संकरित गुणधर्म असलेली नव प्रजातीचे दर्शन घडून आले आहे. एकीकडे कासवाची संख्या घटत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. ऑलिव्ह रिडले" आणि "ग्रीन टर्टल" चे संकरित गुणधर्म असल�
हार्ट अटॅक आल्यानंतर कोसळलेल्या त्या कलाकाराला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या तो कलाकार खासगी रुग्णालयात दाखल असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे
संकटे आली की चोहीबाजूंनी येतात. यंदा आंबा फळपिकावर तर अवकाळीचे संकट कायम राहिलेले आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झाला अन् अवकाळीची अवकृपाही याच महिन्यापासून सुरु झाली ती अद्यापही कायम आहे. किमान तिसऱ्या टप्प्यातील आंबा फळपिक पदरी पडेल अशी आशा होती पण यावेळीच्या अवकाळी पावसाने तर सर्वकाही हिरावून घेतले आ�
अवकाळी पावसाने आंबा फळपिक हे शेतकऱ्यांच्या पदरी पडूच द्यायचे नाही असाच निर्धार केल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरपासून हंगामाला सुरवात झाली आणि तेव्हापासूनच अवकाळं गाभणं आबा उत्पादकांच्या मुळावर उठलेले आहे. यावळी तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या �