AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mandhardevi | 400 वर्ष जुनं मंदिर, आस्था आणि परंपरेचा मेळ, सुवर्णमुखी काळूबाईच्या यात्रेला सुरुवात

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली. पण रितीप्रमाणे पुजा करण्यात येत आहे.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 17, 2022 | 9:51 AM
Share
लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला  सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असुन देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा केली जात आहे.

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असणारया सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमे दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असुन देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा केली जात आहे.

1 / 6
 मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे.

मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे.

2 / 6
मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे. तथापि याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले होते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्यदर्शक नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इ. नावे पांडवाच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे.

मांढरदेवी येथील काळूबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे. तथापि याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले होते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. वाई परिसरातील अनेक गोष्टींना जी साम्यदर्शक नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इ. नावे पांडवाच्या गौरवार्थ दिली आहेत असे तज्ञांचे मत आहे.

3 / 6
मांढव्य ॠषींची कथा :- मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ॠषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ॠषींनी शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ॠषींवरुन त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले. अशी दुसरी आख्यायिका गांवकरी सांगतात.

मांढव्य ॠषींची कथा :- मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ॠषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ॠषींनी शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा शंकराने महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या सन्मानार्थ डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ॠषींवरुन त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले. अशी दुसरी आख्यायिका गांवकरी सांगतात.

4 / 6
मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे. पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रुपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली.

मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ॠषींचे वास्तव्य होते. त्यामूळे मांढर या शब्दाची व्युत्पती ’मंदार’ किंवा ’मांढव्य’ या शब्दावरुन झाली असावी अशी मान्यता आहे. पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा आदिमाया पार्वतीने महाकालीच्या रुपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली.

5 / 6
मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर आधिक प्राचीन असावे. ते हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या काराकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे.  संदर्भ : टेम्पल पुरोहित संकेतस्थळ, श्री. मांढरदेवी देवस्थान  संकेतस्थळ

मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर आधिक प्राचीन असावे. ते हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण याच्या काराकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे. संदर्भ : टेम्पल पुरोहित संकेतस्थळ, श्री. मांढरदेवी देवस्थान संकेतस्थळ

6 / 6
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.