AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्याशा गावातली गूढ विहीर, ही एक गोष्ट न केल्यास प्रत्येक लग्न थेट…अजूनही लोक पाळतात प्रथा!

भारतात असे एक गाव आहे, ज्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून एका विहिरीला खूपच महत्त्व आहे. कित्येक दशकं झाली तरीही या गावात त्या विहिरीबाबत लोकांमध्ये खूपच वेगळी श्रद्धा आहे. या विहिरीशिवाय लग्न समारंभ होतच नाही.

| Updated on: Apr 14, 2026 | 6:58 PM
Share
भारतात असे एक गाव आहे, ज्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून एका विहिरीला खूपच महत्त्व आहे. कित्येक दशकं झाली तरीही या गावात त्या विहिरीबाबत लोकांमध्ये खूपच वेगळी श्रद्धा आहे. या विहिरीशिवाय लग्न समारंभ होतच नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

भारतात असे एक गाव आहे, ज्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून एका विहिरीला खूपच महत्त्व आहे. कित्येक दशकं झाली तरीही या गावात त्या विहिरीबाबत लोकांमध्ये खूपच वेगळी श्रद्धा आहे. या विहिरीशिवाय लग्न समारंभ होतच नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
न्यूज 18 हिंदीने दिलेल्या रिपोर्टनुसार ही विहीर हरियाणातील फरिदाबाद येथील  सिही गावात आहे. ही विहीर म्हणजे आमची ओळख आहे, अशी भावना तेथील लोकांमध्ये आहे. काळानुसार गाव बदललं, लोक बदलले परंतु या विहिरीचे महत्त्व काही कमी झाले नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

न्यूज 18 हिंदीने दिलेल्या रिपोर्टनुसार ही विहीर हरियाणातील फरिदाबाद येथील सिही गावात आहे. ही विहीर म्हणजे आमची ओळख आहे, अशी भावना तेथील लोकांमध्ये आहे. काळानुसार गाव बदललं, लोक बदलले परंतु या विहिरीचे महत्त्व काही कमी झाले नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
आता ही विहीर आटली आहे. ती मोडकळीसही आलेली आहे. म्हणूनच या विहिरीचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे, अशी भावना तेथील लोक व्यक्त करतात. त्या गावात लग्न, बारसं किंवा अन्य कोणताही समारंभ याच विहिरीच्या आजूबाजूला होतो. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

आता ही विहीर आटली आहे. ती मोडकळीसही आलेली आहे. म्हणूनच या विहिरीचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे, अशी भावना तेथील लोक व्यक्त करतात. त्या गावात लग्न, बारसं किंवा अन्य कोणताही समारंभ याच विहिरीच्या आजूबाजूला होतो. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
कोणताही शुभ कार्यक्रम असेल तर याच विहिरीच्या शेजारी तो केला जातो. विहिरीत पाणी नसले तिरीही तिला तेवढेच महत्त्व आहे. फरिदाबाद येथील तिगांव येथील अशाच एका ऐतिहासिक विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

कोणताही शुभ कार्यक्रम असेल तर याच विहिरीच्या शेजारी तो केला जातो. विहिरीत पाणी नसले तिरीही तिला तेवढेच महत्त्व आहे. फरिदाबाद येथील तिगांव येथील अशाच एका ऐतिहासिक विहिरीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
अगदी तशाच पद्धतीने आमच्याही गावातील विहिरीची डागडुजी करावी, अशी मागणी तेथील गावकरी व्यक्त करत आहेत. काहीही झालं तरी ही विहीर वाचली पाहिजे, ती आमची ओळख आहे, अशी भावना तेथील लोकांची आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अगदी तशाच पद्धतीने आमच्याही गावातील विहिरीची डागडुजी करावी, अशी मागणी तेथील गावकरी व्यक्त करत आहेत. काहीही झालं तरी ही विहीर वाचली पाहिजे, ती आमची ओळख आहे, अशी भावना तेथील लोकांची आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश