AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | रिकाम्या पोटी हिंग आणि मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी, वाचा सविस्तर!

अनेकांना पोटातील गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण लगेचच हिंग आणि मध मिक्स करून खाल्ला पाहिजे. यामुळे गॅसची समस्या दूर होते. सकाळी उपाशी पोटी जर हिंग आणि मध घेतले तर गॅसची समस्या कायमची दूर होते. ज्यालोकांना आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी करायचे आहे. अशांनी दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मध आणि हिंग मिक्स करून गरम करून प्यावे.

| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 10:28 AM
Share
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपले पोट हे अत्यंत महत्वाचे आहे. आयुर्वेदात असेही सांगितले आहे की पोटाशी संबंधित समस्यांमुळे संपूर्ण शरीराची यंत्रणा बिघडू शकते. पोट निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यापैकी एक म्हणजे हिंग आणि मध. दोन्हीमध्ये घटकांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपले पोट हे अत्यंत महत्वाचे आहे. आयुर्वेदात असेही सांगितले आहे की पोटाशी संबंधित समस्यांमुळे संपूर्ण शरीराची यंत्रणा बिघडू शकते. पोट निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यापैकी एक म्हणजे हिंग आणि मध. दोन्हीमध्ये घटकांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

1 / 5
मध आपल्या पोटातील उष्णता शांत करते, तर हिंग अँटासिड म्हणून कार्य करते. हिंग चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिंग आणि मधाचे सेवन करायला हवे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

मध आपल्या पोटातील उष्णता शांत करते, तर हिंग अँटासिड म्हणून कार्य करते. हिंग चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिंग आणि मधाचे सेवन करायला हवे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

2 / 5
अनेकांना पोटातील गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण लगेचच हिंग आणि मध मिक्स करून खाल्ला पाहिजे. यामुळे गॅसची समस्या दूर होते. सकाळी उपाशी पोटी जर हिंग आणि मध घेतले तर गॅसची समस्या कायमची दूर होते.

अनेकांना पोटातील गॅसची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण लगेचच हिंग आणि मध मिक्स करून खाल्ला पाहिजे. यामुळे गॅसची समस्या दूर होते. सकाळी उपाशी पोटी जर हिंग आणि मध घेतले तर गॅसची समस्या कायमची दूर होते.

3 / 5
ज्यालोकांना आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी करायचे आहे. अशांनी दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मध आणि हिंग मिक्स करून गरम करून प्यावे. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. मात्र, नेहमीच पाणी कोमट असावे गरम नाही.

ज्यालोकांना आपले वाढलेले वजन झपाट्याने कमी करायचे आहे. अशांनी दररोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मध आणि हिंग मिक्स करून गरम करून प्यावे. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. मात्र, नेहमीच पाणी कोमट असावे गरम नाही.

4 / 5
जर आपल्याला सतत उलटी होण्याची समस्या असेल तर आपण मध आणि हिंगाचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. (वरील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

जर आपल्याला सतत उलटी होण्याची समस्या असेल तर आपण मध आणि हिंगाचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. (वरील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.