AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झहीर खानशी लग्नानंतर ईद-गुढीपाडवा एकत्र साजरा करण्याविषयी सागरिका म्हणाली..

अभिनेत्री सागरिका घाटगेनं 2017 मध्ये क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. झहीर आणि सागरिका हे एकत्र सर्व सण-उत्सव साजरा करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी तिने गुढीपाडव्याचेही फोटो पोस्ट केले होते.

| Updated on: May 06, 2024 | 3:48 PM
Share
'चक दे इंडिया' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सागरिका घाटगेनं 2017 मध्ये क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. लग्नानंतर सागरिका चित्रपटांपासून दूर गेली तरी सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करते.

'चक दे इंडिया' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सागरिका घाटगेनं 2017 मध्ये क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. लग्नानंतर सागरिका चित्रपटांपासून दूर गेली तरी सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करते.

1 / 5
सागरिकाने झहीरशी लग्न केलं तरी दोघं मिळून ईद, दिवाळी, गुढीपाडवा यांसारखे सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. त्याचे फोटोही ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. याविषयी सागरिका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

सागरिकाने झहीरशी लग्न केलं तरी दोघं मिळून ईद, दिवाळी, गुढीपाडवा यांसारखे सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. त्याचे फोटोही ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. याविषयी सागरिका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

2 / 5
सागरिका म्हणाली, "ही गोष्ट आम्हा दोघांसाठी खूप संवेदनशील आणि खासगी आहे. ही गोष्ट आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग आहे. एक व्यक्ती म्हणून आम्हा दोघांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्हा दोघांसाठी धर्म हा रोजच्या आयुष्यातील भाग आहे."

सागरिका म्हणाली, "ही गोष्ट आम्हा दोघांसाठी खूप संवेदनशील आणि खासगी आहे. ही गोष्ट आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग आहे. एक व्यक्ती म्हणून आम्हा दोघांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्हा दोघांसाठी धर्म हा रोजच्या आयुष्यातील भाग आहे."

3 / 5
"यात असं काहीच वेगळं नाही, ज्यावर मला प्रतिक्रिया दिली पाहिजे. आम्ही दोघं एकमेकांसोबत खुश आहोत. यापेक्षा आणखी काय महत्त्वाचं असू शकतं. धर्माचं त्याच्याशी काहीच घेणदेणं नाही", असं ती पुढे म्हणाली.

"यात असं काहीच वेगळं नाही, ज्यावर मला प्रतिक्रिया दिली पाहिजे. आम्ही दोघं एकमेकांसोबत खुश आहोत. यापेक्षा आणखी काय महत्त्वाचं असू शकतं. धर्माचं त्याच्याशी काहीच घेणदेणं नाही", असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
सागरिका आणि झहीरची ओळख ही अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लग्नाच्या वेळीही दोन्ही कुटुंबीयांनी साथ दिल्याचं सागरिकाने या मुलाखतीत सांगितलं.

सागरिका आणि झहीरची ओळख ही अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लग्नाच्या वेळीही दोन्ही कुटुंबीयांनी साथ दिल्याचं सागरिकाने या मुलाखतीत सांगितलं.

5 / 5
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.