AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah च्या निशाण्यावर मोठा विक्रम, अर्शदीपचा महारेकॉर्ड ब्रेक करणार?

Jasprit Bumrah AUS vs IND T20i Series : टी 20i टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल 2 विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. बुमराहला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अर्शदीप सिंह याला मागे टाकावं लागणार आहे.

| Updated on: Nov 02, 2025 | 11:02 PM
Share
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने रविवारी  2 नोव्हेंबरला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील चौथा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने रविवारी 2 नोव्हेंबरला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील चौथा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
बुमराहकडे टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. बुमराहला त्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे. भारतासाठी सर्वाधिक टी 20I विकेट्स घेण्याचा विक्रम हा अर्शदीप सिंह याच्या नावावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

बुमराहकडे टी 20I क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. बुमराहला त्यासाठी 7 विकेट्सची गरज आहे. भारतासाठी सर्वाधिक टी 20I विकेट्स घेण्याचा विक्रम हा अर्शदीप सिंह याच्या नावावर आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
बुमराहने आतापर्यंत टीम इंडियाचं 78 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. बुमराहने भारतासाठी 98 टी 20I विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अर्शदीप सिंह याने भारतासाठी सर्वाधिक 104 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे बुमराहला अर्शदीपला मागे टाकायचं असेल तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घ्याव्या लागतील.  (PHOTO CREDIT- PTI)

बुमराहने आतापर्यंत टीम इंडियाचं 78 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. बुमराहने भारतासाठी 98 टी 20I विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अर्शदीप सिंह याने भारतासाठी सर्वाधिक 104 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे बुमराहला अर्शदीपला मागे टाकायचं असेल तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घ्याव्या लागतील. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
अर्शदीपने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बुमराहला 1 विकेटही मिळाली नाही. त्यामुळे या दोघांमधील विकेट्सचं अंतर वाढलं.  (PHOTO CREDIT- PTI)

अर्शदीपने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बुमराहला 1 विकेटही मिळाली नाही. त्यामुळे या दोघांमधील विकेट्सचं अंतर वाढलं. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
तसेच बुमराहकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणखी 1 रेकॉर्ड करण्याची संधी आहे. बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 15 टी 20I डावांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टी 20I विकेट्स घेणाला बॉलर होण्याची संधी आहे. बुमराहला त्यासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे. (PHOTO CREDIT- PTI)

तसेच बुमराहकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणखी 1 रेकॉर्ड करण्याची संधी आहे. बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 15 टी 20I डावांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहला आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टी 20I विकेट्स घेणाला बॉलर होण्याची संधी आहे. बुमराहला त्यासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.