AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मिठाच्या पाण्याने लादी पुसणं योग्य की अयोग्य ? वास्तूशास्त्र सांगतं…

घरात मीठाचं पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते. यामुळे मनाची शांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तु टिप्स घ्या जाणूनय

| Updated on: Nov 27, 2025 | 2:03 PM
Share
आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

1 / 6
वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

2 / 6
घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

3 / 6
जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

4 / 6
असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

5 / 6
पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.