AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मिठाच्या पाण्याने लादी पुसणं योग्य की अयोग्य ? वास्तूशास्त्र सांगतं…

घरात मीठाचं पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते. यामुळे मनाची शांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तु टिप्स घ्या जाणूनय

| Updated on: Nov 27, 2025 | 2:03 PM
Share
आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

1 / 6
वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

2 / 6
घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

3 / 6
जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

4 / 6
असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

5 / 6
पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.