AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : मिठाच्या पाण्याने लादी पुसणं योग्य की अयोग्य ? वास्तूशास्त्र सांगतं…

घरात मीठाचं पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते. यामुळे मनाची शांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तु टिप्स घ्या जाणूनय

| Updated on: Nov 27, 2025 | 2:03 PM
Share
आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

1 / 6
वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

2 / 6
घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

3 / 6
जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

4 / 6
असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

5 / 6
पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश