AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : अजित पवार यांनी केला मेट्रोने प्रवास, प्रवाश्यांनी काय केली मागणी

Pune Metro : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुणे मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांशी संवाद साधला. सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करावी लागणार असल्याचे सांगितले.

| Updated on: Aug 12, 2023 | 10:43 AM
Share
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोन प्रवास केला. चांदणी चौक उद्घाटन सोहळ्याला जाताना अजित पवार मेट्रोने गेले. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास त्यांनी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोन प्रवास केला. चांदणी चौक उद्घाटन सोहळ्याला जाताना अजित पवार मेट्रोने गेले. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास त्यांनी केला.

1 / 6
अजित पवार यांनी प्रवास करताना अनेक जणांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कॅबिनमध्ये बसून अधिकाऱ्यांकडून माहिती घेणे आणि प्रत्यक्षात प्रवास करणाऱ्यांकडून माहिती घेणे यामध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांनी प्रवास करताना अनेक जणांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कॅबिनमध्ये बसून अधिकाऱ्यांकडून माहिती घेणे आणि प्रत्यक्षात प्रवास करणाऱ्यांकडून माहिती घेणे यामध्ये फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

2 / 6
फिल्डवर गेल्यावर खऱ्या समस्या कळतात. आता आयटीमधील तरुणांशी चर्चा झाली. ते म्हणाले की, आम्ही पूर्वी कारने प्रवास करत होतो. परंतु मेट्रोची सुविधा मिळाल्यामुळे कारचा वापर करत नाही, असे त्या तरुणांनी अजित पवार यांना सांगितले.

फिल्डवर गेल्यावर खऱ्या समस्या कळतात. आता आयटीमधील तरुणांशी चर्चा झाली. ते म्हणाले की, आम्ही पूर्वी कारने प्रवास करत होतो. परंतु मेट्रोची सुविधा मिळाल्यामुळे कारचा वापर करत नाही, असे त्या तरुणांनी अजित पवार यांना सांगितले.

3 / 6
कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाल्याशिवाय वाहतूक कोंडीची प्रश्न सुटणार नाही, यामुळे पुणे शहरात मेट्रोसह इतर पर्याय दिले जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

कोणत्याही शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाल्याशिवाय वाहतूक कोंडीची प्रश्न सुटणार नाही, यामुळे पुणे शहरात मेट्रोसह इतर पर्याय दिले जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

4 / 6
पुणे मेट्रो सकाळी सहा वाजेपासून सुरु करा, अशी मागणी अनेकांनी केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या या मागणीवर आता विचार केला जाईल.

पुणे मेट्रो सकाळी सहा वाजेपासून सुरु करा, अशी मागणी अनेकांनी केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या या मागणीवर आता विचार केला जाईल.

5 / 6
मेट्रोमध्ये पुणे शहरातील स्थानिक मुले, मुलींना नोकरी देण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात ठेकेदारला सूचना करण्यात येणार आहे. नाहीतर त्याच्या करार पुढे वाढवण्यात येणार नाही.

मेट्रोमध्ये पुणे शहरातील स्थानिक मुले, मुलींना नोकरी देण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात ठेकेदारला सूचना करण्यात येणार आहे. नाहीतर त्याच्या करार पुढे वाढवण्यात येणार नाही.

6 / 6
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.