Travel Tips : भारतातील या ऐतिहासिक आणि सुंदर इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत, जाणून घ्या!
किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाण्याचे मोठे फायदे...
शरीरातील या लक्षणांना साधारण समजू नका,देतात या आजारांचे संकेत
IPL 2026 मध्ये 200+ रनचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड तुटणार ?
असे गोलंदाज ज्यांच्या पहिल्या बॉलवरच वैभव सुर्यवंशी याने मारली छकडी
गुलाबी साडी अन् हटके ब्लाऊज, या अभिनेत्रीचं फोटो पाहून...
सौंदर्यात गिरिजा ओकला मागे टाकते ही अभिनेत्री, फोटो पाहूनच चाहते घायाळ
