Travel Tips : भारतातील या ऐतिहासिक आणि सुंदर इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत, जाणून घ्या!
किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आल्यावर गेटवे ऑफ इंडियाची बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. ही इमारत मुंबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. पश्चिम बंगालमध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल ही एक सुंदर इमारत आहे, ज्याचे बांधकाम सन 1921 मध्ये पूर्ण झाले. ही खास वास्तू अत्यंत मनमोहक आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा 28 मार्चपासून थरार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?
फँड्री चित्रपटातील शालू आता कशी दिसते? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क
मराठी अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, ओळखलं का?
उन्हाळ्यात 'ही' 7 फळं खा आणि अनेक समस्या दूर ठेवा
जगातील गोल्ड कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
