पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात का ? कलर- शांपू नव्हे, हे उपायही करून पहा..

केस अकाली पांढरे होणे ही सध्या एक सामान्य समस्या बनली आहे आहे.पण अकाली पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? कलर-शांपूशिवाय काही इतर उपायांनीही केस पुन्हा काळे करता येतात.

| Updated on: Feb 04, 2023 | 2:31 PM
अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न लोकांना सतावतो. तर काही मार्गांनी केस पुन्हा काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न लोकांना सतावतो. तर काही मार्गांनी केस पुन्हा काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

1 / 5
अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न लोकांना सतावतो. तर काही मार्गांनी केस पुन्हा काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

अकाली पांढऱ्या झालेल्या केसांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. लहान वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का हा प्रश्न लोकांना सतावतो. तर काही मार्गांनी केस पुन्हा काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

2 / 5
  ताण घेऊ नका : टेन्शन किंवा इतर समस्यांमुळे तणाव येतो आणि अशा स्थितीत केस पांढरे होऊ लागतात. आयुष्यात तणाव नसणे हे तर शक्य नाही, पण काही पद्धतींचा अवलंब करून तो कमी किंवा दूर केला जाऊ शकतो.

ताण घेऊ नका : टेन्शन किंवा इतर समस्यांमुळे तणाव येतो आणि अशा स्थितीत केस पांढरे होऊ लागतात. आयुष्यात तणाव नसणे हे तर शक्य नाही, पण काही पद्धतींचा अवलंब करून तो कमी किंवा दूर केला जाऊ शकतो.

3 / 5
ही जीवनसत्त्वे आहेत आवश्यक: केस निरोगी ठेवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन बी12, फोलेट, कॉपर आणि लोह यांसारखे पोषक घटक आवश्यक असतात. सकस, पौष्टिक अन्नाचे सेवन केल्याने शरीरातील या पोषक घटकांची कमतरता पूर्ण होऊ शकते व तुम्ही पुन्हा काळे केस मिळवू शकता.

ही जीवनसत्त्वे आहेत आवश्यक: केस निरोगी ठेवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन बी12, फोलेट, कॉपर आणि लोह यांसारखे पोषक घटक आवश्यक असतात. सकस, पौष्टिक अन्नाचे सेवन केल्याने शरीरातील या पोषक घटकांची कमतरता पूर्ण होऊ शकते व तुम्ही पुन्हा काळे केस मिळवू शकता.

4 / 5
 कोरफडीचा वापर करा : कोरफड ही अष्टपैलू आहे. तिच्या गुणधर्मांमुळे ती केस, त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. तुम्ही केसांसाठी कोरफडीच्या जेलचा मास्क वापरू शकता. त्यासाठी कोरफडीचे पान कापून स्वच्छ धुवून घ्या, नंतर कोरफडीचा गर काढून तो मिक्समधून फिरवून घ्या व केसांना लावा. हे मिश्रण थोड्या वेळ केसांवर राहू द्यास वाळल्यानंतर सौम्य केस शांपूने स्वच्छ धुवा.

कोरफडीचा वापर करा : कोरफड ही अष्टपैलू आहे. तिच्या गुणधर्मांमुळे ती केस, त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. तुम्ही केसांसाठी कोरफडीच्या जेलचा मास्क वापरू शकता. त्यासाठी कोरफडीचे पान कापून स्वच्छ धुवून घ्या, नंतर कोरफडीचा गर काढून तो मिक्समधून फिरवून घ्या व केसांना लावा. हे मिश्रण थोड्या वेळ केसांवर राहू द्यास वाळल्यानंतर सौम्य केस शांपूने स्वच्छ धुवा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.