AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेशी बरोबरी करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, बांगलादेशला पराभूत करताच हा विक्रम रचणार

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका सर्वार्थाने भारतासाठी महत्त्वाची आहे. या कसोटी मालिकेवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना या मालिकेत भारतीय संघाला एक विक्रम रचण्याची संधी आहे. चला जाणून घेऊयात काय ते..

| Updated on: Sep 16, 2024 | 4:29 PM
Share
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात खऱ्या अर्थाने भारताचा कस लागणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत उलटफेर करण्याची ताकद दाखवून दिली आहे. असं असलं तरी पहिल्या सामन्यात भारत एक विक्रम रचू शकतो.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात खऱ्या अर्थाने भारताचा कस लागणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत उलटफेर करण्याची ताकद दाखवून दिली आहे. असं असलं तरी पहिल्या सामन्यात भारत एक विक्रम रचू शकतो.

1 / 5
दोन सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केलं. कसोटी क्रिकेट इतिहासात दक्षिण अफ्रिकेशी बरोबरी साधणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी विजयात बरोबरीत येणार आहे.  दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत 179 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने 178 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

दोन सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केलं. कसोटी क्रिकेट इतिहासात दक्षिण अफ्रिकेशी बरोबरी साधणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी विजयात बरोबरीत येणार आहे. दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत 179 कसोटी सामने जिंकले आहेत. तर भारताने 178 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

2 / 5
भारताने चेन्नईतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं तर 179 विजय होतील. तर दुसरा सामना कानपूरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थान झेप घेईल.

भारताने चेन्नईतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं तर 179 विजय होतील. तर दुसरा सामना कानपूरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थान झेप घेईल.

3 / 5
कसोटी विजयाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 414 कसोटी सामने जिंकले आहेत. या शर्यतीत कोणताही संघ आसपास नाही. इंग्लंडने 397 कसोटी सामने जिंकत दुसरं स्थान गाठलं आहे. वेस्ट 183 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.

कसोटी विजयाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 414 कसोटी सामने जिंकले आहेत. या शर्यतीत कोणताही संघ आसपास नाही. इंग्लंडने 397 कसोटी सामने जिंकत दुसरं स्थान गाठलं आहे. वेस्ट 183 कसोटी विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे.

4 / 5
दुसरीकडे, भारतीय संघाने विजय मिळवताच कसोटी सामन्याचा तराजू हा विजयाच्या बाजूने झुकलेला दिसेल. आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाने विजयापेक्षा कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवाताच विजयी सामन्यांची संख्या पराभवाच्या तुलनेत जास्त होईल. असं भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. (सर्व फोटो- BCCI)

दुसरीकडे, भारतीय संघाने विजय मिळवताच कसोटी सामन्याचा तराजू हा विजयाच्या बाजूने झुकलेला दिसेल. आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाने विजयापेक्षा कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पण पहिल्या सामन्यात विजय मिळवाताच विजयी सामन्यांची संख्या पराभवाच्या तुलनेत जास्त होईल. असं भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. (सर्व फोटो- BCCI)

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.