AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगणात तुळशीचं रोप असणं का शुभ मानलं जातं? जाणून घ्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्र

हिंदू धर्मात तुळशीचं रोप खूपच शुभ मानलं जातं. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. इतकंच काय आयुर्वेदातही तुळशीचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. त्यामुळे हिंदू धर्मीय मोठ्या भक्तिभावाने तुळशीचं रोप अंगणात लावतात. पण तुळशीचं रोप अंगणात लावण्याचं कारण काय?

| Updated on: Jun 18, 2025 | 6:24 PM
Share
तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं गेलं आहे. देवी लक्ष्मी ही धनदेवता आहे. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी तुळशीचं रोप लावलं जातं. इतकंच काय तर त्याची नियमित पूज केली जाते. कारण यात देवी लक्ष्मी वास करते. यामुळे घरात सुख समृद्धी येते.

तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं गेलं आहे. देवी लक्ष्मी ही धनदेवता आहे. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी तुळशीचं रोप लावलं जातं. इतकंच काय तर त्याची नियमित पूज केली जाते. कारण यात देवी लक्ष्मी वास करते. यामुळे घरात सुख समृद्धी येते.

1 / 6
भगवान विष्णुंना तुळस खूपच प्रिय आहे. त्यामुळे हरिप्रियाही संबोधलं जातं. भगवान विष्णुंना तुळशीपत्राशिवाय नैवेद्य पोहोचत नाही. ज्या घरात तुळस तिथे भगवान विष्णुंचा वास असतो.

भगवान विष्णुंना तुळस खूपच प्रिय आहे. त्यामुळे हरिप्रियाही संबोधलं जातं. भगवान विष्णुंना तुळशीपत्राशिवाय नैवेद्य पोहोचत नाही. ज्या घरात तुळस तिथे भगवान विष्णुंचा वास असतो.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं रोप सकारात्मक उर्जेचं स्रोत मानलं जातं. अंगणात तुळशीचं रोप असेल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहतं.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं रोप सकारात्मक उर्जेचं स्रोत मानलं जातं. अंगणात तुळशीचं रोप असेल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहतं.

3 / 6
पुराणानुसार, अंगणात तुळशीचं रोप लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने व्यक्तीच्या पूर्व जन्मातील पापं नष्ट होतात. तसेच मोक्षप्राप्तीचं माध्यम ठरतं असं मानलं जातं.

पुराणानुसार, अंगणात तुळशीचं रोप लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने व्यक्तीच्या पूर्व जन्मातील पापं नष्ट होतात. तसेच मोक्षप्राप्तीचं माध्यम ठरतं असं मानलं जातं.

4 / 6
तुळशीचं रोप वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यास मदत करते. अशुभ ग्रहांचा दोष कमी करण्यास मदते करते. मंगळ दोष आणि वास्तुदोषही दूर करते.

तुळशीचं रोप वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यास मदत करते. अशुभ ग्रहांचा दोष कमी करण्यास मदते करते. मंगळ दोष आणि वास्तुदोषही दूर करते.

5 / 6
तुळशीत औषधीय गुणधर्मदेखील आहेत. आयुर्वेदात तूळस ही अमृततुल्य मानली गेली आहे. घरात तुळशीचं रोप असेल वातावरण शुद्ध राहतं. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक आजार दूर होण्यात मदत होते. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

तुळशीत औषधीय गुणधर्मदेखील आहेत. आयुर्वेदात तूळस ही अमृततुल्य मानली गेली आहे. घरात तुळशीचं रोप असेल वातावरण शुद्ध राहतं. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक आजार दूर होण्यात मदत होते. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

6 / 6
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत