AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगणात तुळशीचं रोप असणं का शुभ मानलं जातं? जाणून घ्या ज्योतिष आणि वास्तुशास्त्र

हिंदू धर्मात तुळशीचं रोप खूपच शुभ मानलं जातं. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. इतकंच काय आयुर्वेदातही तुळशीचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. त्यामुळे हिंदू धर्मीय मोठ्या भक्तिभावाने तुळशीचं रोप अंगणात लावतात. पण तुळशीचं रोप अंगणात लावण्याचं कारण काय?

| Updated on: Jun 18, 2025 | 6:24 PM
Share
तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं गेलं आहे. देवी लक्ष्मी ही धनदेवता आहे. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी तुळशीचं रोप लावलं जातं. इतकंच काय तर त्याची नियमित पूज केली जाते. कारण यात देवी लक्ष्मी वास करते. यामुळे घरात सुख समृद्धी येते.

तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं गेलं आहे. देवी लक्ष्मी ही धनदेवता आहे. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी तुळशीचं रोप लावलं जातं. इतकंच काय तर त्याची नियमित पूज केली जाते. कारण यात देवी लक्ष्मी वास करते. यामुळे घरात सुख समृद्धी येते.

1 / 6
भगवान विष्णुंना तुळस खूपच प्रिय आहे. त्यामुळे हरिप्रियाही संबोधलं जातं. भगवान विष्णुंना तुळशीपत्राशिवाय नैवेद्य पोहोचत नाही. ज्या घरात तुळस तिथे भगवान विष्णुंचा वास असतो.

भगवान विष्णुंना तुळस खूपच प्रिय आहे. त्यामुळे हरिप्रियाही संबोधलं जातं. भगवान विष्णुंना तुळशीपत्राशिवाय नैवेद्य पोहोचत नाही. ज्या घरात तुळस तिथे भगवान विष्णुंचा वास असतो.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं रोप सकारात्मक उर्जेचं स्रोत मानलं जातं. अंगणात तुळशीचं रोप असेल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहतं.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं रोप सकारात्मक उर्जेचं स्रोत मानलं जातं. अंगणात तुळशीचं रोप असेल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहतं.

3 / 6
पुराणानुसार, अंगणात तुळशीचं रोप लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने व्यक्तीच्या पूर्व जन्मातील पापं नष्ट होतात. तसेच मोक्षप्राप्तीचं माध्यम ठरतं असं मानलं जातं.

पुराणानुसार, अंगणात तुळशीचं रोप लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने व्यक्तीच्या पूर्व जन्मातील पापं नष्ट होतात. तसेच मोक्षप्राप्तीचं माध्यम ठरतं असं मानलं जातं.

4 / 6
तुळशीचं रोप वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यास मदत करते. अशुभ ग्रहांचा दोष कमी करण्यास मदते करते. मंगळ दोष आणि वास्तुदोषही दूर करते.

तुळशीचं रोप वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यास मदत करते. अशुभ ग्रहांचा दोष कमी करण्यास मदते करते. मंगळ दोष आणि वास्तुदोषही दूर करते.

5 / 6
तुळशीत औषधीय गुणधर्मदेखील आहेत. आयुर्वेदात तूळस ही अमृततुल्य मानली गेली आहे. घरात तुळशीचं रोप असेल वातावरण शुद्ध राहतं. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक आजार दूर होण्यात मदत होते. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

तुळशीत औषधीय गुणधर्मदेखील आहेत. आयुर्वेदात तूळस ही अमृततुल्य मानली गेली आहे. घरात तुळशीचं रोप असेल वातावरण शुद्ध राहतं. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक आजार दूर होण्यात मदत होते. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

6 / 6
Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.