AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणजी ट्रॉफी

रणजी ट्रॉफी

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत एकूण 38 संघ खेळतात. या 38 पैकी 36 संघांचा एलीट तर 6 संघांचा प्लेट ग्रुपमध्ये समावेश असतो. ही स्पर्धा 2 टप्प्यात खेळवण्यात येते. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बाद फेरीत सामन्याचा निकाल न लागल्यास पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजेता ठरवलं जातं. मुंबई या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे.

Read More
Ranji Trophy : टीमही खूश आणि मुख्यमंत्रीही, ऐतिहासिक विजयानंतर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना बक्षीस जाहीर,किती मिळणार?

Ranji Trophy : टीमही खूश आणि मुख्यमंत्रीही, ऐतिहासिक विजयानंतर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना बक्षीस जाहीर,किती मिळणार?

Ranji Trophy Winner : भारतीय क्रिकेट वर्तुळातील सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत नवा विजेता मिळाला आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट टीमने इतिहास घडवत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांनी कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे.

जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीचं जेतेपद जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट, म्हणाले…

जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीचं जेतेपद जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट, म्हणाले…

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत जम्मू काश्मीरने ऐतिहासिक कामगिरी केली. जम्मू काश्मीरने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा जेतेपद मिळवलं आहे. 67 वर्षानंतर त्याने हे यश मिळालं आहे. या यशस्वी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं कौतुक केलं आणि शुभेच्छाही दिल्या.

Ranji Trophy Final:  रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या जम्मू काश्मीर संघाला मिळणार इतके कोटी

Ranji Trophy Final: रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या जम्मू काश्मीर संघाला मिळणार इतके कोटी

Ranji Trophy 2025-26 Prize Money: जम्मू काश्मिरने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच जेतेपद जिंकत इतिहास रचला आहे. या विजयासह जम्मू काश्मीर बक्षीस म्हणून किती कोटी मिळाले ते जाणून घ्या

Ranji Trophy: कर्नाटकला दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही तरी जम्मू काश्मीरला जेतेपद कसं? जाणून घ्या

Ranji Trophy: कर्नाटकला दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही तरी जम्मू काश्मीरला जेतेपद कसं? जाणून घ्या

रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 67 वर्षात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरने जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण कर्नाटकची दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही. मग जम्मू काश्मीर विजयी कसं ते जाणून घ्या

Ranji Trophy : रोहित शर्माची टीम रणजी चॅम्पियन, 67 वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी

Ranji Trophy : रोहित शर्माची टीम रणजी चॅम्पियन, 67 वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरी

Ranji Trophy Final Match Result : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीर टीमने रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे.

Ranji Trophy: 10 सामन्यात 60 विकेट…! जम्मू काश्मीरच्या आकिब नबीची भेदक गोलंदाजी, अंतिम फेरीत केली अशी कामगिरी

Ranji Trophy: 10 सामन्यात 60 विकेट…! जम्मू काश्मीरच्या आकिब नबीची भेदक गोलंदाजी, अंतिम फेरीत केली अशी कामगिरी

Auqib Nabi, Ranji Trophy Final: रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आकिब नबीने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जम्मू काश्मीरला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली आहे. या स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीची जादू दिसली.

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू काश्मीर रचणार इतिहास, चौथ्या दिवशी असं घडलं

Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात जम्मू काश्मीर रचणार इतिहास, चौथ्या दिवशी असं घडलं

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या जेतेपदाजवळ जम्मू काश्मीरचा संघ पोहोचला आहे. चार दिवसांचा खेळ संपला असून या सामन्यावर जम्मू काश्मीरने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी काय होणार याचा अंदाज क्रीडाप्रेमींनी आधीच लागला आहे.

Ranji Trophy Final: तिसर्‍या दिवशी जम्मू काश्मीरने सामन्यावर मिळवली पकड, कर्नाटकचा निम्मा संघ तंबूत

Ranji Trophy Final: तिसर्‍या दिवशी जम्मू काश्मीरने सामन्यावर मिळवली पकड, कर्नाटकचा निम्मा संघ तंबूत

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना 584 धावा केल्या. तसेच कर्नाटकचा निम्मा संघ तंबूत पाठवून सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरने षटकार मारत ठोकलं शतक, यासह इतिहासात केली नोंद

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शुभम पुंडीरने षटकार मारत ठोकलं शतक, यासह इतिहासात केली नोंद

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात होत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसावर जम्मू काश्मीरने पकड मिळवली. यात मोलाचा हातभार राहिला तो शुभम पुंडीरचा...

Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्या

Ranji Trophy Final, JK vs KAR : अंतिम सामना अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला? कसं ठरवणार? जाणून घ्या

Ranji Trophy Final 2025-26 : रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीर आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. कारण जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Ranji Trophy 2025-26: जम्मू काश्मीर विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी कर्नाटक संघाची घोषणा

Ranji Trophy 2025-26: जम्मू काश्मीर विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी कर्नाटक संघाची घोषणा

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कर्नाटक आणि जम्मू काश्मीर असा सामना होणार आहे. हा सामना 24 फेब्रुवारीला हुबळी येथे होणार आहे. या सामन्यासाठी कर्नाटक संघाची घोषणा केली आहे.

Ranji Trophy स्पर्धेत 10 हजार धावा करत फलंदाजाने रचला इतिहास, 91 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं

Ranji Trophy स्पर्धेत 10 हजार धावा करत फलंदाजाने रचला इतिहास, 91 वर्षात दुसऱ्यांदा असं घडलं

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात जम्मू काश्मीरचा संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत खेळत आहे. या सामन्यात बंगालने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना जम्मू काश्मीरची सुरुवात काही चांगली झाली नाही. तीन विकेट झटपट गमावल्या. त्यानंतर कर्णधार पारस डोगराने डाव सांभळला आणि इतिहास रचला.

मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.