माहिम विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Mahesh Baliram Sawant | 49846 | SHS(UBT) | Won |
| Sada Sarvankar | 48394 | SHS | Lost |
| Amit Raj Thackeray | 32710 | MNS | Lost |
| Sudhir Bandu Jadhav | 348 | BSP | Lost |
| Farooq Saleem Sayyed | 272 | BRSP | Lost |
| Nitin Ramesh Dalvi | 243 | NRD | Lost |
माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तीन पक्षात येथे चुरस होणार आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी या मतदारसंघातून आव्हान दिलं आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे. ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने थेट राजपुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे माहिममध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या मतदारसंघात मराठी आणि मुस्लीम समाजाची मते सर्वाधिक आहेत. या मतदारसंघात 45 हजाराहून अधिक मराठी मतं आहेत. त्यानंतर 33 हजार मुस्लीम मतदार आहेत. त्यानंतर 9 हजार ख्रिश्चन मतदार आहेत. सदा सरवणकर हे प्रभादेवी, दादरमधील एक मोठ नाव आहे. तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक, आमदार असा आतापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला आहे. सदा सरवणकर यांची मतदारसंघात स्वत:ची एक ताकद आहे हे नाकारुन चालणार नाही. 1992 ते 2004 अशी तीनवेळा त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. 2004 साली पहिल्यांदा त्यांना विधानसभेच तिकीट मिळालं. ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 साली शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं. त्यामागे स्थानिक राजकारण होतं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. नितीन सरदेसाई यांच्या रुपाने माहिममधून पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला.
2012 साली सरवणकरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळवली. पुन्हा निवडून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार बनले. 2022 साली शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. आता त्यांना 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने पुन्हा उमेदवारी जाहीर केलीय.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Sada Sarvankar SHS | Won | 61,337 | 49.45 |
| Sandeep Sudhakar Deshpande MNS | Lost | 42,690 | 34.42 |
| Pravin Naik INC | Lost | 15,246 | 12.29 |
| Mohanish Ravindra Raul IND | Lost | 843 | 0.68 |
| Nota NOTA | Lost | 3,912 | 3.15 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Mahesh Baliram Sawant SHS(UBT) | Won | 49,846 | 37.82 |
| Sada Sarvankar SHS | Lost | 48,394 | 36.71 |
| Amit Raj Thackeray MNS | Lost | 32,710 | 24.82 |
| Sudhir Bandu Jadhav BSP | Lost | 348 | 0.26 |
| Farooq Saleem Sayyed BRSP | Lost | 272 | 0.21 |
| Nitin Ramesh Dalvi NRD | Lost | 243 | 0.18 |
सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे...
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 28, 2026
- 5:07 PM
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 16, 2026
- 10:39 AM
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:46 PM
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:01 PM
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 15, 2026
- 4:43 PM
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM