AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीगोंदा विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
Pachpute Vikram Babanrao 99005 BJP Won
Anuradha Rajendra Nagawade 53176 VBA Lost
Annasaheb Sitaram Shelar 27850 VBA Lost
Sanjay Hanumant Shelke 1077 MNS Lost
Adv. Mahendra Dadasaheb Shinde 803 BSP Lost
Vinod Sahebrao Salve 502 SSP Lost
Alekar Gorakh Dasharath 464 JLP Lost
Dada Baban Kachare 288 RSP Lost
Jagtap Rahul Kundlikrao 62178 IND Lost
Suvarna Sachin Pachpute 1716 IND Lost
Dr. Anil Kashinath Kokate 625 IND Lost
Sagar Rattan Kasar 446 IND Lost
Rahul Sanjay Chhattise 424 IND Lost
Dattatray Appa Waghmode 411 IND Lost
Ratnamala Shivaji Thube 395 IND Lost
Navashad Munsilal Shaikh 357 IND Lost
श्रीगोंदा

महाराष्ट्रातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यात येतो. या मतदारसंघावर पहिल्यांदा 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या मतदारसंघाच्या अस्तित्वात येण्यापासून आजपर्यंत एकूण 9 वेळा निवडणुका झाल्या आहेत. इंटरेस्टिंग बाब म्हणजे या 9 निवडणुकांमध्ये फक्त तीनच विविध आमदार निवडून आले आहेत. श्रीगोंदा मतदारसंघावर बबनराव पचपुते यांचा प्रचंड दबदबा राहिला आहे. त्यांनी या मतदारसंघातून एकूण 7 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 2019 च्या निवडणुकीत बबनराव पचपुते यांनी भाजपला पहिल्यांदाच विजय मिळवून दिला.

श्रीगोंदावर बबनराव पचपुतेंचा दबदबा

1980 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पचपुते श्रीगोंदामधून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी सलग चार वेळा विजय मिळवला. 1980 आणि 1985 मध्ये पचपुते जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीत होते. 1990 मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर, तर 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच पार्टीचा पंजा रोवला.

1999 आणि 2014 च्या निवडणुकी वगळता ते कायम या मतदारसंघावर वर्चस्व राखत आले आहेत. 1999 मध्ये काँग्रेसचे नागवाडे शिवाजी नारायण यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये बबनराव पचपुते हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये राहुल कुंडलीकराव जगताप यांनी एनसीपीच्या तिकिटावर विजय मिळवला. आणि नंतर 2019 च्या निवडणुकीत बबनराव पचपुते यांचे भाजपच्या तिकिटावर पुनः विजय झाले.

2019 च्या निवडणुकीचे निकाल

2019 च्या निवडणुकीत बबनराव पचपुते हे प्रथमच भाजपच्या तिकिटावर श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत उभे होते. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम प्रतापराव शेलार यांच्याशी होता. बबनराव पचपुते यांनी हा लढत जवळपास 4750 मतांच्या फरकाने जिंकला. घनश्याम शेलार यांना 98,508 मते मिळाली, तर बबनराव पचपुते यांना 1,03,258 मते मिळाली.
 

Shrigonda विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Pachpute Babanrao Bhikaji BJP Won 1,03,258 48.87
Ghanshyam Prataprao Shelar NCP Lost 98,508 46.62
Machindra Pandurang Supekar VBA Lost 3,175 1.50
Tilak Gopinath Bhos SBBGP Lost 1,195 0.57
Sunil Laxman Ohal BSP Lost 1,149 0.54
Jathar Balu Appa PWPI Lost 382 0.18
Tatyaram Balbhim Ghodake BMUP Lost 291 0.14
Harishchandra Patilbuva Pachpute IND Lost 891 0.42
Rajendra Nilkanth Nagwade IND Lost 326 0.15
Pramod Bajirao Kale IND Lost 294 0.14
Sunil Shivaji Udamale IND Lost 267 0.13
Nota NOTA Lost 1,575 0.75
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Pachpute Vikram Babanrao BJP Won 99,005 39.65
Jagtap Rahul Kundlikrao IND Lost 62,178 24.90
Anuradha Rajendra Nagawade VBA Lost 53,176 21.29
Annasaheb Sitaram Shelar VBA Lost 27,850 11.15
Suvarna Sachin Pachpute IND Lost 1,716 0.69
Sanjay Hanumant Shelke MNS Lost 1,077 0.43
Adv. Mahendra Dadasaheb Shinde BSP Lost 803 0.32
Dr. Anil Kashinath Kokate IND Lost 625 0.25
Vinod Sahebrao Salve SSP Lost 502 0.20
Alekar Gorakh Dasharath JLP Lost 464 0.19
Sagar Rattan Kasar IND Lost 446 0.18
Rahul Sanjay Chhattise IND Lost 424 0.17
Dattatray Appa Waghmode IND Lost 411 0.16
Ratnamala Shivaji Thube IND Lost 395 0.16
Navashad Munsilal Shaikh IND Lost 357 0.14
Dada Baban Kachare RSP Lost 288 0.12

सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे...

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.

बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?

राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.

पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.

पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?

Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.

महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?

बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.

लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.

बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय

एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....

'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?

Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.

निवडणूक बातम्या 2024
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ही महिला सरपंच, पण निवडण
सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते ही महिला सरपंच, पण निवडण
अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, एकहाती निवडणूक जिंकली!
अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, एकहाती निवडणूक जिंकली!
अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं?
अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं?
अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं
अजितदादांचा ज्या आमदाराला शेवटचा कॉल, त्या नेत्याच्या पत्नीचं काय झालं
राज ठाकरेंच्या शिलेदारांनी मराठवाड्यातील BJPचा बालेकिल्ला फोडला
राज ठाकरेंच्या शिलेदारांनी मराठवाड्यातील BJPचा बालेकिल्ला फोडला
भाजपच्या बड्या नेत्यावर मोठी नामुष्की, कुटुंबातील 5 पैकी 4 जण हरले
भाजपच्या बड्या नेत्यावर मोठी नामुष्की, कुटुंबातील 5 पैकी 4 जण हरले
जिल्हा परिषद निकाल, दुपारी 12.40 पर्यंत कुठला पक्ष किती जागांवर आघाडी
जिल्हा परिषद निकाल, दुपारी 12.40 पर्यंत कुठला पक्ष किती जागांवर आघाडी
पंचायत समितीत मोठा ट्विस्ट! हा पक्ष ठरला नंबर वन, कौल युतीला की आघाडील
पंचायत समितीत मोठा ट्विस्ट! हा पक्ष ठरला नंबर वन, कौल युतीला की आघाडील
निवडणूक व्हिडिओ
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?