कोकणात पावसाचे धुमशान, जनजीवन विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
कोकणातील रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलांवर पाणी आल्यामुळे काही गावांसोबत संपर्क तुटला आहे. रायगडमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
शुबमनला वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता वैभव सूर्यवंशीने पछाडलं
US मध्ये ही 8 नावे मुलांना ठेवता येत नाहीत
या कारणांनी देखील होते डोकेदुखी, पाहा कोणती कारणे
स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
'या' समस्या असताना खाताय रताळे, कोणी रताळे खाऊ नये... घ्या जाणून
