रोहित शर्मा-विराट कोहली जोडी 30 नोव्हेंबर मैदानात उतरताच रचणार विक्रम, काय ते जाणून घ्या
भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामना संपल्यानंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. 30 नोव्हेंबरपासून ही वनडे मालिका सुरु होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही मालिका खास असेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
