रोहित शर्मा-विराट कोहली जोडी 30 नोव्हेंबर मैदानात उतरताच रचणार विक्रम, काय ते जाणून घ्या
भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामना संपल्यानंतर टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. 30 नोव्हेंबरपासून ही वनडे मालिका सुरु होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही मालिका खास असेल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
