Photo : कोरोना संकटात शिवभोजन थाळीचा आधार; पाहा, नाशकातील हे फोटो

कोरोनाचा संसर्ग आल्यानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदाच राज्यात गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. आ (The basis of Shivbhojan thali in Corona crisis; Look at these photos from Nashik)

| Updated on: Apr 16, 2021 | 7:05 PM
कोरोनाचा संसर्ग आल्यानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदाच राज्यात गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. आता ही थाळी 10 रुपयांऐवजी 5 रुपयांत देण्यात येत होती. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने आणि संचारबंदी लागू केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी शिवथाळी मोफत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग आल्यानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदाच राज्यात गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. आता ही थाळी 10 रुपयांऐवजी 5 रुपयांत देण्यात येत होती. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग निर्माण झाल्याने आणि संचारबंदी लागू केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी शिवथाळी मोफत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

1 / 5
कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागानं मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

कोरोना प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार अन्न नागरी पुरवठा विभागानं मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे आदेश निर्गमित केले त्यानंतर सर्वच केंद्रांनी कोरोनाचे सर्व नियम आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार शिवभोजन थाळीचे मोफत वितरण करण्याचे आदेश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.

2 / 5
शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. कोरोनाचं हे संकट ओढावल्यामुळे अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत असल्याने नाशिकमध्ये शिवभोजन थाळी केंद्रावर अनेकांनी रांगा लावून या थाळीचा अस्वाद घेतला.

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. कोरोनाचं हे संकट ओढावल्यामुळे अधिक जलद गतीने काम करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत असल्याने नाशिकमध्ये शिवभोजन थाळी केंद्रावर अनेकांनी रांगा लावून या थाळीचा अस्वाद घेतला.

3 / 5
संचारबंदीच्या काळात ज्यांच्याकडे काम नाही अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडताना दिसतेय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

संचारबंदीच्या काळात ज्यांच्याकडे काम नाही अशा गरजू कुटुंबांसाठी शिवभोजन थाळी उपयोगी पडताना दिसतेय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा नागरिकांच्या रोजच्या जेवणाची सोय या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

4 / 5
सर्व नियम पाळत या शिवभोजन थाळीचं वितरण होत आहे.

सर्व नियम पाळत या शिवभोजन थाळीचं वितरण होत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.