मराठा आरक्षण

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले होते. आता मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायदा सरकारने तयार करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

‘एक नव्हे, अनेक छगन भुजबळ निर्माण करावे लागतील’, प्रकाश आंबेडकरांनी घेतली उघड भूमिका

‘एक नव्हे, अनेक छगन भुजबळ निर्माण करावे लागतील’, प्रकाश आंबेडकरांनी घेतली उघड भूमिका

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर अखेर प्रकाश आंबेडकर यांनी उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी ओबीसींच्या बाजूने उघडपणे भूमिका घेतली आहे. हा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

Manoj Jarange : उद्धव ठाकरे, शरद पवार यांना पहिल्यांदाच मनोज जरांगे यांचं आवाहन काय?, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर?

Manoj Jarange : उद्धव ठाकरे, शरद पवार यांना पहिल्यांदाच मनोज जरांगे यांचं आवाहन काय?, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर?

Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आतापर्यंत सरकारवर आसूड ओढणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांना पण जाब विचारला आहे.

माझा पट्टा तुटला तर मग…; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

माझा पट्टा तुटला तर मग…; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी आग्रही भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मला कारागृहात टाकल्यास भाजपच्या सर्वांना पाडा…मनोज जरांगे पाटील खवळले, फडणवीसांवर केला घणाघात

मला कारागृहात टाकल्यास भाजपच्या सर्वांना पाडा…मनोज जरांगे पाटील खवळले, फडणवीसांवर केला घणाघात

तुमच्यावर कुणी गुन्हा दाखल केला तर त्यातही फडणवीसांचा दाखला देत असाल तर ते बोलणे योग्य नाही. त्या प्रकरणाशी फडणवीसांचा संबंध नाही. फडणवीस आणि दरेकरांसाठी वापरलेली भाषा सहन करणार नाही. आमच्यावर संस्कार आहेत, तुम्ही शिव्या देऊनही मी शिव्या दिल्या नाही. पण हे तुम्ही सुरूच ठेवला तर आम्हालाही त्याच भाषेत बोलावे लागेल.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिंदे सरकारचा सर्वात मोठा दिलासा, नेमका निर्णय काय?

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिंदे सरकारचा सर्वात मोठा दिलासा, नेमका निर्णय काय?

महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारीत मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. सरकारने त्याबाबतचा अध्यादेशही काढला होता. तसेच आरक्षणाचा अधिनियम विधीमंडळात संमतही करुन घेतला होता. यानंतर आता या आरक्षणाचे लाभार्थी असणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र जमा करावं लागत आहे. पण त्यांना जात वैधता प्रमाणपत्र काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शिंदे सरकारने याबाबत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

‘मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का?’ प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना सवाल

‘मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का?’ प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना सवाल

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे उपोषण करत असताना माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. या दरम्यान त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. या टीकेला आता प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Manoj Jarange : भाजपच्या या नेत्यावर मनोज जरांगे पाटील नाराज; उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी असा केला शा‍ब्दिक हल्ला

Manoj Jarange : भाजपच्या या नेत्यावर मनोज जरांगे पाटील नाराज; उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी असा केला शा‍ब्दिक हल्ला

Manoj Jarange Patil on BJP Leader : मनोज जरांगे पाटील यांनी शांतता मोर्चा काढल्यानंतर आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यातच आता हा भाजपचा नेता जरांगे यांच्या निशाण्यावर आला आहे. त्यांनी आज सकाळी असा हल्लाबोल चढवला.

सरकार बिलकुल…; शंभूराज देसाई यांचं मनोज जरांगेंना आवाहन काय?

सरकार बिलकुल…; शंभूराज देसाई यांचं मनोज जरांगेंना आवाहन काय?

Shambhuraj Desai on Majon Jarange Patil : मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटील यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी साताऱ्यात बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. तसंच हैदराबाद गॅझेटबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

मनोज जरांगे यांनी सांगितला विधानसभा जिंकण्याचा फॉर्म्युला; इच्छुकांना आवाहन काय?

मनोज जरांगे यांनी सांगितला विधानसभा जिंकण्याचा फॉर्म्युला; इच्छुकांना आवाहन काय?

सर्व समीकरणे व्यवस्थित जुळली तर निवडणूक लढवता येईल. सर्वांनी एकमेकांच्या जातींना निवडून आणायचं आहे. कुणीही क्रॉस व्होटिंग करायचं नाही. कुणी एकमेकांच्या विरोधात जायचं नाही. मराठा समाजाचं ठरलं तर आपलं एकही मत वाया जाऊ द्यायचं नाही, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Manoj Jarange Patil : लाडकी बहिण, भाऊ योजनेचे काढले मोजमाप, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषणाचे हत्यार

Manoj Jarange Patil : लाडकी बहिण, भाऊ योजनेचे काढले मोजमाप, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषणाचे हत्यार

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. त्यांनी यावेळी राज्य सरकारवर तुफान हल्लाबोल केला. तर सरकारच्या लाडक्या योजनांचा पण समाचार घेतला.

‘हम बघेंगे, देखेंगे आणि टायमाला खपाखप उभे करेंगे’, जरांगेंची तुफान फटकेबाजी

‘हम बघेंगे, देखेंगे आणि टायमाला खपाखप उभे करेंगे’, जरांगेंची तुफान फटकेबाजी

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला सगेसोयरेचा अध्यादेश काढण्याची विनंती केली जात आहे. सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण प्रत्येक मतदारसंघात मराठा उमेदवार उभा करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. याबाबत जरांगे यांना पत्रकारांनी हिंदीत प्रश्न विचारला. त्यावेळी जरांगे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी मौन सोडलं, फडणवीसांवरही घणाघात

अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी मौन सोडलं, फडणवीसांवरही घणाघात

"फडणवीस साहेब, तुम्ही नेमका तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती की प्रत्येकाला मराठ्यांविषयी द्वेष ओकायला लावताय? कारण प्रकाश आंबेडकर साहेब प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील, असं ते सांगायचं. पण तेच आज विरोधात बोलत आहेत", अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आज मांडली.

नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी

नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनानंतर सरकारकडून कुणबी नोंदींचा शोध घेतला जातोय. सरकारकडून नेमण्यात आलेली समिती कुणबी नोंदी शोधण्यात व्यस्त आहे. या नोंदी शोधल्यानंतर संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. पण सरकारकडून स्वत:हून ज्यांना प्रमाणपत्र दिले जात आहेत त्यांच्या नोंदी रद्द कराव्यात, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

सगेसोयरे ही भेसळ; प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा?

सगेसोयरे ही भेसळ; प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा?

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेच्या मागणीवर टीका केली. सगेसोयरे ही भेसळ आहे, असं प्रकाश आंबेडकर स्पष्ट म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मोठा निर्णय जाहीर, आता पुढे काय घडणार?

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मोठा निर्णय जाहीर, आता पुढे काय घडणार?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.