प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

आपला देश 15 ऑगस्ट 1947मध्ये स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर देशाला संविधानाची आवश्यकता होती. त्यामुळे संविधान सभेची स्थापना करण्यात आली. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधानाच्या निर्मितीचं काम सुरू झालं. डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून देशाचं संविधान लिहिलं. त्यामुळे त्यांना संविधानाचे शिल्पकारही म्हणतात. भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. संविधान निर्मितीसाठी 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपुर्द केलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशाने संविधान स्वीकारलं. 26 जानेवारीपासूनच देशात संविधान लागू झालं. त्यानुसार भारताला लोकसत्ताक आणि सार्वभौम देश म्हणून घोषित झाला. आपलं संविधान देशातील नागरिकांना लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याचा अधिकार देतं. 26 जानेवारी 1950 (Republic Day India) रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण करून भारताला संपूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं. हा देशाच्या इतिहासातील सर्वोच्च क्षण होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी 26 जानेवारी रोजी देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टीही दिली जाते. 26 जानेवारी रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची परेड असते. त्या दिवशी पंतप्रधान देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करतात. तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून संदेश देतात.

Read More
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.