AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूर

काल इथे घर होतं.. स्वत:चं मरण स्वत: पाहिलं.. किल्लारी भूकंपाची 32 वर्ष

काल इथे घर होतं.. स्वत:चं मरण स्वत: पाहिलं.. किल्लारी भूकंपाची 32 वर्ष

खेड्यापाड्यातील जगणं मांडणारे साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन

खेड्यापाड्यातील जगणं मांडणारे साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन

मी भरत कराड... OBC आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या कराडच्या चिठ्ठीत काय?

मी भरत कराड... OBC आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या कराडच्या चिठ्ठीत काय?

मुलाच्या तोंडावरून हात फिरवला, कराड कुटुंबियांना भेटून भुजबळ गहिवरले

मुलाच्या तोंडावरून हात फिरवला, कराड कुटुंबियांना भेटून भुजबळ गहिवरले

लातूर हादरलं! UPमधून येऊन घरात कांड केलं, सुटकेसमध्ये डेडबॉडी भरली अन्

लातूर हादरलं! UPमधून येऊन घरात कांड केलं, सुटकेसमध्ये डेडबॉडी भरली अन्

विजय घाडगे यांची तब्येत बिघडली, उपचार सुरू

विजय घाडगे यांची तब्येत बिघडली, उपचार सुरू

सोनू सूदची 5% मदत, 95% पीआर; ट्रोलरला अभिनेत्याचं कडक उत्तर

सोनू सूदची 5% मदत, 95% पीआर; ट्रोलरला अभिनेत्याचं कडक उत्तर

संजय गायकवाडांच्या विधानाने पुन्हा वाद, म्हणाले ते मूर्ख होते का?

संजय गायकवाडांच्या विधानाने पुन्हा वाद, म्हणाले ते मूर्ख होते का?

लातूरच्या बळीराजानं स्वत:लाच जुंपलं औताला; सोनू सूद धावला मदतीला

लातूरच्या बळीराजानं स्वत:लाच जुंपलं औताला; सोनू सूद धावला मदतीला

'तो' फोन आला अन्..., लातूर मनपा आयुक्त मनोहरेंबाबत सर्वात मोठी अपडेट

'तो' फोन आला अन्..., लातूर मनपा आयुक्त मनोहरेंबाबत सर्वात मोठी अपडेट

महाराष्ट्राचा हरियाणा होतो आहे, ऑनर किलींगवरुन आंबेडकर यांचा आरोप

महाराष्ट्राचा हरियाणा होतो आहे, ऑनर किलींगवरुन आंबेडकर यांचा आरोप

बावनकुळेंसह पत्नीचं तिकीट कापलं अन् रडारड सुरू... किस्सा काय?

बावनकुळेंसह पत्नीचं तिकीट कापलं अन् रडारड सुरू... किस्सा काय?

वक्फ बोर्डाचा आख्ख्या गावावर दावा; सरकारला जाग येणार केव्हा?

वक्फ बोर्डाचा आख्ख्या गावावर दावा; सरकारला जाग येणार केव्हा?

'लोकांना अळ्या, उंदरांच्या लेंड्या, झुरळ खायला घालणं हा त्यांचा आनंद?'

'लोकांना अळ्या, उंदरांच्या लेंड्या, झुरळ खायला घालणं हा त्यांचा आनंद?'

शरद पवार तर तालुक्याचे नेते; राज ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

शरद पवार तर तालुक्याचे नेते; राज ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

लातूरच्या भाषणातून राज ठाकरेंची महाराष्ट्राला पुन्हा साद, म्हणाले...

लातूरच्या भाषणातून राज ठाकरेंची महाराष्ट्राला पुन्हा साद, म्हणाले...

जो येईल अंगावर त्याला घेवू शिंगावर...; देशमुखांच्या लेकाने सभा गाजवली

जो येईल अंगावर त्याला घेवू शिंगावर...; देशमुखांच्या लेकाने सभा गाजवली

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले : अमित देशमुख

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले : अमित देशमुख

साईड देण्यावरुन वाद, भरधाव कारने दुचाकीला ठोकलं, आईसह 3 वर्षीय लेकीचा

साईड देण्यावरुन वाद, भरधाव कारने दुचाकीला ठोकलं, आईसह 3 वर्षीय लेकीचा

लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांनी विरोधकांना शाब्दिक हल्ला; म्हणाले...

लाडकी बहीण योजनेवरून फडणवीसांनी विरोधकांना शाब्दिक हल्ला; म्हणाले...

विकासावर मतं पडतात, यावर विश्वास राहिला नाही; दाजींची तुफान फटकेबाजी

विकासावर मतं पडतात, यावर विश्वास राहिला नाही; दाजींची तुफान फटकेबाजी

महाविकास आघाडीचा 'एक डाव वर्मी घाव'; एमआयएम आघाडीत येणार?

महाविकास आघाडीचा 'एक डाव वर्मी घाव'; एमआयएम आघाडीत येणार?

प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा; पंकजा मुंडे म्हणाल्या,

प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा; पंकजा मुंडे म्हणाल्या,

मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटणार? मनोज जरांगे म्हणाले त्यांचे स्वप्

मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटणार? मनोज जरांगे म्हणाले त्यांचे स्वप्

5 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबादचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. यापूर्वी या भागावर निजामांचे राज्य होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तसेच हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आल्यानंतर लातूर जिल्ह्याचा भाग तत्कालीन बॉम्बे प्रांताचा हिस्सा बनला. नंतर 1960 मध्ये बॉम्बे प्रांत एक जिल्हा झाले. पुढे 1982 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या भागावर सातवाहन, शक, चालुक्य, देवगिरीचे यादव, दिल्लीचा सुलतान, दक्षिण भारतातील बहामनी शासक, आदील शाही आणि मुघल यांनी शासन केले. जिल्ह्यातील मुख्य नदी मांजरा आहे. तेरना, तावरजा, घर्नी या उपनद्या आहेत. लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7157 चौरस किमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील गावांची संख्या 948 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 77.26 % आहे. हा जिल्हा हवाई मार्गे मुंबईशी जोडण्यात आलेला आहे. येथील मुख्य पिकं तृणधान्ये, तेलबिया, डाळी, द्राक्षे आदी आहेत. लातूर जिल्ह्यात पर्यटनस्थळांसोबतच अनेक धार्मिक स्थळे आहेत. जगदंबामाता मंदिर गंजगोलाई, सूरत शावली दर्गा, सिद्धेश्र्वर आणि रत्नेश्वर मंदिर, श्री केशव बालाजी मंदिर, बुद्ध गार्ड्न (मंदिर), श्री विराट हनुमान मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. तर, हत्ती बेट, वृंदावन पार्क, खरोसा लेणी, औसाचा किल्ला आणि उदगीरचा किल्ला ही पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत. 1993 मध्ये या जिल्ह्यात किल्लारी येथे अतिशय भीषण असा भूकंप आला होता. या भूकंपात जवळपास तीस हजार लोक मृत्युमुखी पडले होते. मात्र, त्यातूनही हा जिल्हा पुन्हा नव्याने उभा राहिला आहे. या जिल्ह्यात 10 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्याला पाच उपविभाग आणि 10 तालुक्यांमध्ये विभागण्यात आलंय. लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, देवणी, निलंगा, रेणापूर, शिरूर, शिरूर अनंतपाळ आदी दहा तालुके या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात लातूर ग्रामीण, उदगीर, लातूर शहर, निलंगा, अहमदपूर आणि औसा या सहा विधानसभेच्या जागा आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे याच जिल्ह्यातील आहेत.

लातूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.