AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल – मुख्यमंत्री

देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

| Updated on: Apr 30, 2023 | 1:53 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम आज पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाहजी यांच्यासोबत मुंबईत हा कार्यक्रम पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मला मिळाली  असं मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम आज पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाहजी यांच्यासोबत मुंबईत हा कार्यक्रम पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मला मिळाली असं मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सन २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी देशवासीयांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाने इतिहास रचला. गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक समस्या व त्यावरील उपाययोजना, लोकसहभागातून सुरू झालेले उपक्रम, देशातील असामान्य व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सन २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी देशवासीयांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाने इतिहास रचला. गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक समस्या व त्यावरील उपाययोजना, लोकसहभागातून सुरू झालेले उपक्रम, देशातील असामान्य व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला.

2 / 5
पंतप्रधान मोदीजींनी लोकांना जे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्याचे लोकचळवळीत रूपांतर झाले. समाजातील सर्व घटकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाला या कार्यक्रमात उचित स्थान दिले. 'मन की बात'  कार्यक्रमात या लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख झाल्यामुळे त्यांचे कार्य इतर लोकांनाही समजले.

पंतप्रधान मोदीजींनी लोकांना जे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्याचे लोकचळवळीत रूपांतर झाले. समाजातील सर्व घटकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाला या कार्यक्रमात उचित स्थान दिले. 'मन की बात' कार्यक्रमात या लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख झाल्यामुळे त्यांचे कार्य इतर लोकांनाही समजले.

3 / 5
देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

4 / 5
हा कार्यक्रम माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांच्यासोबत बसून ऐकणे, अनुभवणे ही खरोखरच अनोखी पर्वणी ठरली.  याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार पराग आळवणी, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार तसेच शिवसेना भाजपा युतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांच्यासोबत बसून ऐकणे, अनुभवणे ही खरोखरच अनोखी पर्वणी ठरली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार पराग आळवणी, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार तसेच शिवसेना भाजपा युतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

5 / 5
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.