AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल – मुख्यमंत्री

देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 30, 2023 | 1:53 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम आज पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाहजी यांच्यासोबत मुंबईत हा कार्यक्रम पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मला मिळाली  असं मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम आज पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाहजी यांच्यासोबत मुंबईत हा कार्यक्रम पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मला मिळाली असं मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सन २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी देशवासीयांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाने इतिहास रचला. गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक समस्या व त्यावरील उपाययोजना, लोकसहभागातून सुरू झालेले उपक्रम, देशातील असामान्य व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सन २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी देशवासीयांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाने इतिहास रचला. गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक समस्या व त्यावरील उपाययोजना, लोकसहभागातून सुरू झालेले उपक्रम, देशातील असामान्य व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला.

2 / 5
पंतप्रधान मोदीजींनी लोकांना जे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्याचे लोकचळवळीत रूपांतर झाले. समाजातील सर्व घटकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाला या कार्यक्रमात उचित स्थान दिले. 'मन की बात'  कार्यक्रमात या लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख झाल्यामुळे त्यांचे कार्य इतर लोकांनाही समजले.

पंतप्रधान मोदीजींनी लोकांना जे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्याचे लोकचळवळीत रूपांतर झाले. समाजातील सर्व घटकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाला या कार्यक्रमात उचित स्थान दिले. 'मन की बात' कार्यक्रमात या लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख झाल्यामुळे त्यांचे कार्य इतर लोकांनाही समजले.

3 / 5
देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

4 / 5
हा कार्यक्रम माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांच्यासोबत बसून ऐकणे, अनुभवणे ही खरोखरच अनोखी पर्वणी ठरली.  याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार पराग आळवणी, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार तसेच शिवसेना भाजपा युतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांच्यासोबत बसून ऐकणे, अनुभवणे ही खरोखरच अनोखी पर्वणी ठरली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार पराग आळवणी, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार तसेच शिवसेना भाजपा युतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

5 / 5
Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...