AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलिंगडच्या शेतीतून लाखो रुपयांचा फायदा, 75 दिवसात उत्पादन, आतापर्यंत 32 टन कलिंगडची विक्री

75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

| Updated on: Apr 03, 2023 | 9:44 AM
Share
कांद्याच्या शेतीतून फायदा होण्यापेक्षा त्यातून उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रायपूक येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची शेती करत त्यातून भरघोस आर्थिक फायदा झाला आहे.

कांद्याच्या शेतीतून फायदा होण्यापेक्षा त्यातून उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रायपूक येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची शेती करत त्यातून भरघोस आर्थिक फायदा झाला आहे.

1 / 6
दीड महिन्यापुर्वी अडीच लाख रुपये खर्च करत कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची लागवड केली.

दीड महिन्यापुर्वी अडीच लाख रुपये खर्च करत कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची लागवड केली.

2 / 6
75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

3 / 6
आतापर्यंत त्यांचे ३२ टन कलिंगडची व्यापा-यांनी खरेदी केली असून जम्मू, गुजरात, मुंबई मार्केटला त्याची विक्री झाली आहे.

आतापर्यंत त्यांचे ३२ टन कलिंगडची व्यापा-यांनी खरेदी केली असून जम्मू, गुजरात, मुंबई मार्केटला त्याची विक्री झाली आहे.

4 / 6
केलेला खर्च वजा जाता उर्वरीत कलिंगडच्या शेतीतून त्यांना सहा लाख निव्वळ नफा मिळणार आहे.

केलेला खर्च वजा जाता उर्वरीत कलिंगडच्या शेतीतून त्यांना सहा लाख निव्वळ नफा मिळणार आहे.

5 / 6
कांदा लागवडी नंतर काढणीपर्यंत अडीच महिन्याचा कालावधी लागतो, त्यातच कांद्याला सध्या भाव नाही मात्र कलिंगडच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाला आहे.

कांदा लागवडी नंतर काढणीपर्यंत अडीच महिन्याचा कालावधी लागतो, त्यातच कांद्याला सध्या भाव नाही मात्र कलिंगडच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाला आहे.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.