AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photos : भारत-पाकिस्तानशिवाय तालिबानकडूनही कोहिनूरची मागणी, जाणून घ्या या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास

कोहिनूर हिऱ्यावर केवळ भारतानेच नाही तर पाकिस्तान आणि तालिबानने देखील दावा केलाय. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्यावा लागेल.

| Updated on: May 08, 2021 | 7:15 AM
Share
जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा म्हणजे कोहिनूर हिरा. सध्या तो ब्रिटेनच्या टॉवर ऑफ लंडनच्या ज्वेल हाऊसमध्ये आहे.

जगातील सर्वात प्रसिद्ध हिरा म्हणजे कोहिनूर हिरा. सध्या तो ब्रिटेनच्या टॉवर ऑफ लंडनच्या ज्वेल हाऊसमध्ये आहे.

1 / 7
या प्रसिद्ध हिऱ्यावर केवळ भारतानेच नाही तर पाकिस्तान आणि तालिबानने देखील दावा केलाय. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्यावा लागेल.

या प्रसिद्ध हिऱ्यावर केवळ भारतानेच नाही तर पाकिस्तान आणि तालिबानने देखील दावा केलाय. त्याचं कारण जाणून घेण्यासाठी या हिऱ्याचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्यावा लागेल.

2 / 7
कोहिनूर हिरा अनेकांच्या हातील लागला, तर अनेकांच्या हातातून निसटला. इंग्रजांना 1849 मध्ये हा हिरा मिळाला (Is Kohinoor Diamond in British Museum). त्यानंतर या हिऱ्याची मागणी वारंवार होत आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच या हिऱ्याची मागणी केली होती.

कोहिनूर हिरा अनेकांच्या हातील लागला, तर अनेकांच्या हातातून निसटला. इंग्रजांना 1849 मध्ये हा हिरा मिळाला (Is Kohinoor Diamond in British Museum). त्यानंतर या हिऱ्याची मागणी वारंवार होत आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच या हिऱ्याची मागणी केली होती.

3 / 7
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधानमंत्री जुल्फिकार भुट्टो यांनी देखील 1976 मध्ये ब्रिटिश पंतप्रधानांना पत्र लिहून कोहिनूर हिरा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी तालिबानने नोव्हेंबर 2000 मध्ये म्हटलं की कोहिनूर अफगाणिस्तानची संपत्ती आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानला परत द्यावा. (Why is Kohinoor Diamond so Famous).

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधानमंत्री जुल्फिकार भुट्टो यांनी देखील 1976 मध्ये ब्रिटिश पंतप्रधानांना पत्र लिहून कोहिनूर हिरा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी तालिबानने नोव्हेंबर 2000 मध्ये म्हटलं की कोहिनूर अफगाणिस्तानची संपत्ती आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानला परत द्यावा. (Why is Kohinoor Diamond so Famous).

4 / 7
2002 मध्ये क्वीन मदरचं निधन झाल्यानंतर हा हिरा त्यांच्या समाधीवर ठेवण्यात आला. मात्र, त्याला ब्रिटनमधील शिखांनी विरोध केला.

2002 मध्ये क्वीन मदरचं निधन झाल्यानंतर हा हिरा त्यांच्या समाधीवर ठेवण्यात आला. मात्र, त्याला ब्रिटनमधील शिखांनी विरोध केला.

5 / 7
कोहिनुर हिरा कुणाकुणाकडे होता याच्या अनेक कथा आहेत. कोहिनूर हिरा तुर्कांनी दक्षिण भारतातील एका मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यातून काढल्याचं सांगितलं जातं. या हिऱ्याचा पहिला उल्लेख 1750 मध्ये होतो. फारसी इतिहासकार मोहम्मद मारवीने म्हटलं की नादिरशाहाने रक्तपात करत दिल्लीतून हा हिरा इराणला लुटून नेला.

कोहिनुर हिरा कुणाकुणाकडे होता याच्या अनेक कथा आहेत. कोहिनूर हिरा तुर्कांनी दक्षिण भारतातील एका मंदिरातील मूर्तीच्या डोळ्यातून काढल्याचं सांगितलं जातं. या हिऱ्याचा पहिला उल्लेख 1750 मध्ये होतो. फारसी इतिहासकार मोहम्मद मारवीने म्हटलं की नादिरशाहाने रक्तपात करत दिल्लीतून हा हिरा इराणला लुटून नेला.

6 / 7
नंतर तो नादिरशाहकडून अफगाणी अंगरक्षक अहमद शाह अब्दालीकडे (Kohinoor Diamond Original Place) त्याच्याकडून 1813 मध्ये महाराज रणजीत सिंहकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे आला.

नंतर तो नादिरशाहकडून अफगाणी अंगरक्षक अहमद शाह अब्दालीकडे (Kohinoor Diamond Original Place) त्याच्याकडून 1813 मध्ये महाराज रणजीत सिंहकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे आला.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.