AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | जंगलसफारी आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम पर्याय शोधताय?, मग ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या

वर्धा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर बोर व्याघ्र प्रकल्प आहे (bor wildlife sanctuary information)

| Updated on: Dec 27, 2020 | 4:49 PM
Share
जंगल, कडे-कपाऱ्या फिरणे आवडणाऱ्या पर्यटकांसाठी वर्धा जिल्ह्यातील  बोर व्याघ्र प्रकल्प हा एक उत्तम पर्याय आहे. बोर व्याघ्र प्रकल्प  वर्धा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे.

जंगल, कडे-कपाऱ्या फिरणे आवडणाऱ्या पर्यटकांसाठी वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा एक उत्तम पर्याय आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 40 किमी आणि नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे.

1 / 4
बोर अभयारण्यात व्याघ्रदर्शनासह अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. जंगली प्राणी जसे वाघ, कोल्हे, कुत्रे, अस्वल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या अभयारण्यात मोरही मुबलक प्रमाणात आहेत.

बोर अभयारण्यात व्याघ्रदर्शनासह अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन होते. जंगली प्राणी जसे वाघ, कोल्हे, कुत्रे, अस्वल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. या अभयारण्यात मोरही मुबलक प्रमाणात आहेत.

2 / 4
जंगल सफारीकरिता या ठिकाणी 16 जिप्सी गाड्या उपलब्ध असून 25 गाईड आहेत. येथील वनवैभव बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांनी येथे येण्यापूर्वी http://www.mahaecotourism.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. येथे येण्यासाठी फ्कत ऑफलाईन पद्धतीनेच बुकिंग करता येते. ऑफलाईन पद्धतीने तिकीट बूक करण्याची इथे सुविधा नाही.

जंगल सफारीकरिता या ठिकाणी 16 जिप्सी गाड्या उपलब्ध असून 25 गाईड आहेत. येथील वनवैभव बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांनी येथे येण्यापूर्वी http://www.mahaecotourism.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. येथे येण्यासाठी फ्कत ऑफलाईन पद्धतीनेच बुकिंग करता येते. ऑफलाईन पद्धतीने तिकीट बूक करण्याची इथे सुविधा नाही.

3 / 4
बोर व्याघ्र प्रकल्पासोबतच येथे बोर धरण, स्तुप, छोटे पार्कदेखील आहेत. येथील परिसरही निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पर्यटकांना हा परिसरही निसर्गसौंदर्याचा आनंद देणारा आहे.

बोर व्याघ्र प्रकल्पासोबतच येथे बोर धरण, स्तुप, छोटे पार्कदेखील आहेत. येथील परिसरही निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. पर्यटकांना हा परिसरही निसर्गसौंदर्याचा आनंद देणारा आहे.

4 / 4
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.