AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजीराजे, शहाजीराजे यांच्या आधीचा ‘भोसले’ घराण्याचा काय आहे इतिहास?

Shivaji Maharaj : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे पूर्वज कोण होते? भोसले घराण्याचा उत्कर्ष कधी झाला? भोसले घराण्याचा सिसोदे या राजपूत वंशाशी आणि घोरपडे घराणे यांच्याशी संबध काय आहे? मेवाड ते रायगड असा भोसले घराण्याचा इतिहास यशोशिखरावर कसा पोहोचला... घ्या जाणून भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास...

शिवाजीराजे, शहाजीराजे यांच्या आधीचा 'भोसले' घराण्याचा काय आहे इतिहास?
Shivaji Maharaj, Shahajiraje Bhosle, malojiraje bhosle Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 24, 2024 | 11:29 PM
Share

मुंबई : राजस्थानातील मेवाड प्रांतात चित्तोड आणि सिसोदे ही एकाच वंशाची दोन नावे होती. चित्तोडच्या वंशांना रावळ तर सिसोदे यांच्या वंशजांना राणा अशा संज्ञा होत्या. या दोन्ही घराण्याचे मूळ मात्र अयोध्या प्रांतात सिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजघराणे होते. पुढे दिल्लीत यवनांचे राज्य आले. सत्तेच्या लालसेपोटी यवन बादशाह यांनी राजपूत राजांवर आक्रमणे केली. त्यांच्यात वारंवार युद्धे होत होती. अनेक हिंदुराजे त्यांचे अंकित झाले. पण, चितोडच्या शूर राजपुतांनी त्यांना मुळीच दाद दिली नाही. सन 1303 साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चित्तोडवर स्वारी केली. त्यावेळी चितोडवर रावळ रत्नसिंह याचे राज्य होते. रत्नसिंह याची पत्नी राणी पद्मिनी ही अति लावण्यवती होती. तिला प्राप्त करण्याच्या लालसेने खिलजी याने आक्रमण केले होते. खिलजी याच्या आक्रमणाला रावळ रत्नसिंह प्रतिकार करत होता. त्याच्या सोबतीला सिसोद्याचे राणा लक्ष्मणसिंह आपल्या सात मुलांसह मदतीसाठी धावून आला. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.