AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसी लोकलने प्रवाशांचे अपघात घटले की वाढले? काय सांगते आकडेवारी?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल ट्रेनने दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. लोकलची गर्दी इतकी वाढत आहे. दररोज सरासरी 10 प्रवाशांचा हकनाक बळी जायचा. आता हा आकडा दरदिवशी आठ प्रवासी इतका आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने प्रवाशांचे मृत्यू होणार नसल्याचे म्हटले जाते होते. हळूहळू एसी लोकलची संख्या वाढत आहे. परंतू ती फायद्याची आहे काय? नेमकी काय आहे परिस्थिती पाहूयात....

एसी लोकलने प्रवाशांचे अपघात घटले की वाढले? काय सांगते आकडेवारी?
mumbai ac local Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Apr 17, 2024 | 5:36 PM
Share

मुंबईत लोकलच्या रोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोकलमधून पडून किंवा रुळ ओलांडताना दररोज सरासरी दहा प्रवाशांचा बळी जायचा. हा आकडा सध्या दररोज सरासरी आठ प्रवाशांचा मृत्यू असा कमी आला असला तरी धक्कादायकच आहे. एकीकडे जपानची शिंकानसेन बुलेट ट्रेन 1964 पासून एकाही प्रवाशाचा अपघाती मृत्यू नसल्याचा दाखला देत मिरवित असताना मुंबईत रोज होत असलेला आठ ते दहा प्रवाशांचा मृत्यू ही गोष्ट लाजीरवाणी ठरली आहे. या लोकल प्रवासातील मृत्यूंची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेत ‘बंद दरवाजा’च्या लोकल चालविण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रवाशांसाठी सुरक्षित अशा एसी लोकल आल्या खऱ्या, परंतू त्यांचे भाडे जादा असल्याने सर्वसामान्यांच्या त्या आवाक्या बाहेरच्या ठरल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी एसी लोकलच्या एकेरी तिकीटाचे भाडे पन्नास टक्के कमी केले. त्यामुळे ओला-उबरने प्रवास करणारा वर्ग एसी लोकलला मिळाला. परंतू सर्वसामान्य प्रवासी एसी लोकलला नाक मुरडतच आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या वाढविल्यास सामान्य लोकलच्या फेऱ्या कमी होत असल्याने प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे काय मत आहे पाहूयात ? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी