AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

खडकवासला धरण हे भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहराला पाणी पुरवठा मुख्य धरण आहे. त्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याने जलसंपदा विभागाकडून लोकांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक,  पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लकImage Credit source: twitter
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: महेश घोलप | Updated on: May 05, 2022 | 8:04 AM
Share

पुणे – खडकवासला धरणसाखळीतील (Khadakwasla Dam) चार धरणांमध्ये आतापर्यंत 9.11 टीएमसी पाणीसाठा (TMC water storage) शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन पुण्यातील (Pune) लोकांना केले आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 9.11 टिएमसी म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी 4 मेपर्यंत हा पाणीसापुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी पाणीसाठा 40 टक्क्यांपेक्षा जास्त होता असं जलसंपदा विभागाने सांगितलं आहे. पाणी काटकसरीने वापरल्यास पाणीटंचाईची समस्या उद्धभवणार नाही.

पाणी पुरवठा करणार मुख्य धरण

खडकवासला धरण हे भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहराला पाणी पुरवठा मुख्य धरण आहे. त्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याने जलसंपदा विभागाकडून लोकांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. यंदाचा पाऊस वेळेत पडला नाहीतर, पाणी समस्या मोठी होईल या अनुशंगाने आवाहन करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात अधिक तापमान असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली तर लोकांना अधिक त्रास होईल. जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शहराला पाणी पुरेल, असा पाणीसाठा जलसंपदा विभागाकडून ठेवण्यात येणार आहे. पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...