AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठं घरं जलमय तर कुठं अनके गावांत ढगफुटी, राज्यात पावसाचा रुद्रावतार, नेमकी परिस्थिती काय?

पुणे, नाशिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी गावांत पाणी शिरले आहे.

| Updated on: May 25, 2025 | 9:20 PM
Share
नाशिकमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिन्नर तालुक्यातही मोठा पाऊस पडला आहे. सिन्नरसह तालुक्यातील अनेक गावात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे.

नाशिकमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. सिन्नर तालुक्यातही मोठा पाऊस पडला आहे. सिन्नरसह तालुक्यातील अनेक गावात ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे.

1 / 7
सिन्नर शहरातील अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर कुंदेवाडी येथील देव नदीला पूर आला आहे.

सिन्नर शहरातील अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर कुंदेवाडी येथील देव नदीला पूर आला आहे.

2 / 7
पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील दौंड येथील स्वामी चिंचोली गावावर निसर्गाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे गावात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील दौंड येथील स्वामी चिंचोली गावावर निसर्गाचा कहर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे गावात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

3 / 7
रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्कही तुटलाय. अनेक घरं पाण्यात पूर्णपणे बुडाली असून वेताळ वस्ती, मात्रे वस्ती, लक्ष्मी नगर हनुमान नगर या परिसरातील 12 घरं पाण्याखाली गेली आहेत.

रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्कही तुटलाय. अनेक घरं पाण्यात पूर्णपणे बुडाली असून वेताळ वस्ती, मात्रे वस्ती, लक्ष्मी नगर हनुमान नगर या परिसरातील 12 घरं पाण्याखाली गेली आहेत.

4 / 7
या घटनेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिला, तर आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5 / 7
गुहागरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. धोपावेमधील गणेश नगरमध्ये ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.

गुहागरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. धोपावेमधील गणेश नगरमध्ये ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.

6 / 7
बारामतीच्या कंबळेश्वर गावात पाणी शिरलं आहे. जेसीबीने पाण्याला वाट मोकळी करून दिली जात आहे. कंबळेश्वर गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

बारामतीच्या कंबळेश्वर गावात पाणी शिरलं आहे. जेसीबीने पाण्याला वाट मोकळी करून दिली जात आहे. कंबळेश्वर गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

7 / 7
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.