AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : भाडेवाढ करा, 15 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करू, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा इशारा

1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय. सीएनजीच्या दरात पाच वेळा दरवाढ झाली 

Mumbai : भाडेवाढ करा, 15 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करू, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा इशारा
टॅक्सीImage Credit source: Social Media
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 24, 2022 | 7:54 AM
Share

मुंबई : आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणपती उत्सवानंतर (Ganesh Utsav) 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (Strike) जाऊ, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे (mumbai taxi union) सरचिटणीस ए.एल क्वाड्रोस यांनी दिला आहे. ‘आम्ही 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. पण, आम्हाला लिखित आश्वासन मिळाल्यानं आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले. पण आता एक महिना होत आला तरी भाडेवाढीविषयी वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील पत्राला साधी पोचपावतीही मिळत नाही. 1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय.

हायलाईट्स

  1. महिनाभरात सीएनजीच्या दरात सलग चार ते पाच वेळा दरवाढ झाली
  2. डिझेल आणि सीएनजीचा दर जवळपास एकाच पातळीवर आला
  3. टॅक्सी व रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले
  4. 1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली
  5. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून यामध्ये दहा रुपयांची वाढ करावी
  6. 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता
  7. लिखित आश्वासन मिळाल्यानं आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले
  8. गणपती उत्सवानंतर 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा आहे

1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये जादा मोजावे लागताय.

महत्वाचे मुद्दे

  1. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून त्यात दहा रुपयांची वाढ मिळावी
  2. वाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
  3. मार्च 2021 ला टॅक्सीचे भाडे 22 रुपये झाले
  4. तीन रुपयांची वाढ झाली आणि भाडे 25 रुपयांपर्यंत पोहोचले
  5. रिक्षाचे भाडेही 18 रुपयांवरुन 21 रुपये झाले होते
  6. सध्या सीएनजीचे दर प्रति किलोग्रॅम 80 रुपये आहे.

महिनाभरात सीएनजीच्या दरात सलग चार ते पाच वेळा दरवाढ झाली असून डिझेल आणि सीएनजीचा दर जवळपास एकाच पातळीवर आला असल्याचे क्वॉड्रोस यांनी म्हटले असून टॅक्सी व रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. 1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये असून यामध्ये दहा रुपयांची वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?