AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात मोठी संकटे टाळता येतील !

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी ज्या तुम्हाला सर्व समस्यांपासून वाचवू शकतात.

| Updated on: Feb 02, 2022 | 3:35 PM
Share
आचार्य चाणक्यांच्या मते ज्याप्रमाणे सिंह कधीही हिंसा सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे दुष्ट मनुष्य कधीही आपल्या दुष्टपणाचा त्याग करू शकत नाही, म्हणून दुष्ट माणसाच्या गोड बोलण्यात अडकण्याची चूक कधीही करू नका. दुष्ट मनुष्य आपली वागणूक कधीही बदलू शकत नाही.

आचार्य चाणक्यांच्या मते ज्याप्रमाणे सिंह कधीही हिंसा सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे दुष्ट मनुष्य कधीही आपल्या दुष्टपणाचा त्याग करू शकत नाही, म्हणून दुष्ट माणसाच्या गोड बोलण्यात अडकण्याची चूक कधीही करू नका. दुष्ट मनुष्य आपली वागणूक कधीही बदलू शकत नाही.

1 / 5
खोटे बोलणारी व्यक्ती एक ना एक दिवस अडचणीत येते कारण एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा स्थितीत एके दिवशी तो स्वतःच्याच खोटेपणात अडकतो . यामुळे तो आपली विश्वासार्हताही गमावून बसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी खोट्याचा आधार घेऊ नका. खोट बोलणारी व्यक्तींना कधीना कधी त्रास होतो.

खोटे बोलणारी व्यक्ती एक ना एक दिवस अडचणीत येते कारण एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा स्थितीत एके दिवशी तो स्वतःच्याच खोटेपणात अडकतो . यामुळे तो आपली विश्वासार्हताही गमावून बसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी खोट्याचा आधार घेऊ नका. खोट बोलणारी व्यक्तींना कधीना कधी त्रास होतो.

2 / 5
ज्यांचे शब्द आणि कृती एकमेकांच्या विरुद्ध असतात, असे लोक कधीच विश्वासार्ह नसतात. विश्वासू व्यक्ती आपले विचार कृतीत उतरवतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचे शब्द त्याच्या कृती सोबत जुळत नाहीत अशा लोकांपासून लांब राहीलेलेच चांगलं.

ज्यांचे शब्द आणि कृती एकमेकांच्या विरुद्ध असतात, असे लोक कधीच विश्वासार्ह नसतात. विश्वासू व्यक्ती आपले विचार कृतीत उतरवतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचे शब्द त्याच्या कृती सोबत जुळत नाहीत अशा लोकांपासून लांब राहीलेलेच चांगलं.

3 / 5
समजदार माणूस कोणतेही काम कमी लेखात नाही. जिथे लोकांच्या मनात चुकीचे वागण्याची भीती नाही, जिथे माणसाला लाज वाटत नाही.

समजदार माणूस कोणतेही काम कमी लेखात नाही. जिथे लोकांच्या मनात चुकीचे वागण्याची भीती नाही, जिथे माणसाला लाज वाटत नाही.

4 / 5
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लक्ष देणेच योग्य असते. तसे न झाल्यास लोक फक्त इतरांच्या आयुष्यात गुंतून राहातात आणि आपला वेळ वाया घालवतात.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लक्ष देणेच योग्य असते. तसे न झाल्यास लोक फक्त इतरांच्या आयुष्यात गुंतून राहातात आणि आपला वेळ वाया घालवतात.

5 / 5
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.