AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात मोठी संकटे टाळता येतील !

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी ज्या तुम्हाला सर्व समस्यांपासून वाचवू शकतात.

| Updated on: Feb 02, 2022 | 3:35 PM
Share
आचार्य चाणक्यांच्या मते ज्याप्रमाणे सिंह कधीही हिंसा सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे दुष्ट मनुष्य कधीही आपल्या दुष्टपणाचा त्याग करू शकत नाही, म्हणून दुष्ट माणसाच्या गोड बोलण्यात अडकण्याची चूक कधीही करू नका. दुष्ट मनुष्य आपली वागणूक कधीही बदलू शकत नाही.

आचार्य चाणक्यांच्या मते ज्याप्रमाणे सिंह कधीही हिंसा सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे दुष्ट मनुष्य कधीही आपल्या दुष्टपणाचा त्याग करू शकत नाही, म्हणून दुष्ट माणसाच्या गोड बोलण्यात अडकण्याची चूक कधीही करू नका. दुष्ट मनुष्य आपली वागणूक कधीही बदलू शकत नाही.

1 / 5
खोटे बोलणारी व्यक्ती एक ना एक दिवस अडचणीत येते कारण एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा स्थितीत एके दिवशी तो स्वतःच्याच खोटेपणात अडकतो . यामुळे तो आपली विश्वासार्हताही गमावून बसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी खोट्याचा आधार घेऊ नका. खोट बोलणारी व्यक्तींना कधीना कधी त्रास होतो.

खोटे बोलणारी व्यक्ती एक ना एक दिवस अडचणीत येते कारण एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा स्थितीत एके दिवशी तो स्वतःच्याच खोटेपणात अडकतो . यामुळे तो आपली विश्वासार्हताही गमावून बसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी खोट्याचा आधार घेऊ नका. खोट बोलणारी व्यक्तींना कधीना कधी त्रास होतो.

2 / 5
ज्यांचे शब्द आणि कृती एकमेकांच्या विरुद्ध असतात, असे लोक कधीच विश्वासार्ह नसतात. विश्वासू व्यक्ती आपले विचार कृतीत उतरवतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचे शब्द त्याच्या कृती सोबत जुळत नाहीत अशा लोकांपासून लांब राहीलेलेच चांगलं.

ज्यांचे शब्द आणि कृती एकमेकांच्या विरुद्ध असतात, असे लोक कधीच विश्वासार्ह नसतात. विश्वासू व्यक्ती आपले विचार कृतीत उतरवतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचे शब्द त्याच्या कृती सोबत जुळत नाहीत अशा लोकांपासून लांब राहीलेलेच चांगलं.

3 / 5
समजदार माणूस कोणतेही काम कमी लेखात नाही. जिथे लोकांच्या मनात चुकीचे वागण्याची भीती नाही, जिथे माणसाला लाज वाटत नाही.

समजदार माणूस कोणतेही काम कमी लेखात नाही. जिथे लोकांच्या मनात चुकीचे वागण्याची भीती नाही, जिथे माणसाला लाज वाटत नाही.

4 / 5
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लक्ष देणेच योग्य असते. तसे न झाल्यास लोक फक्त इतरांच्या आयुष्यात गुंतून राहातात आणि आपला वेळ वाया घालवतात.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लक्ष देणेच योग्य असते. तसे न झाल्यास लोक फक्त इतरांच्या आयुष्यात गुंतून राहातात आणि आपला वेळ वाया घालवतात.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.