आदित्य ठाकरे यांना संदिप देशपांडे यांचं आव्हान, हिंमत असेल तर….
सरकारच्या खोक्यांवर सामना चालवता, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय केली ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका?
मुंबई : ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे तर याच सरकारने दिलेल्या खोक्यांवर स्वतःचा सामना चालवायचा, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. एकीकडे म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती तुम्हाला सामनामध्ये कशा चालतात, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. जर हिंमत असेल तर सामनाने शिंदे सरकारच्या जाहिराती नाकाराव्या, ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी थेट आव्हान दिले आहे.
Published on: Feb 10, 2023 12:12 PM
Follow Us
Latest Videos
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
