AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या चुका कधीच करू नका, शत्रू त्यांचा गैरफायदा नक्कीच घेईल…

शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 2:20 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

1 / 5
अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.

अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.

2 / 5
चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.

चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.

3 / 5
शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.

शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.

4 / 5
आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

5 / 5
Follow Us
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद