AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या चुका कधीच करू नका, शत्रू त्यांचा गैरफायदा नक्कीच घेईल…

शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 2:20 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

आचार्य चाणक्य यांनी शत्रूसमोर कोणत्या चुका करणे आपण टाळले पाहिजे, यावर सविस्तरपणे सांगितले आहे. कारण काही चुका जर आपण आपल्या शत्रूसमोर केल्या तर त्यांचा तो गैरफायदा नक्कीच घेऊ शकतो. चाणक्य नीतीनुसार आपण जीवनात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

1 / 5
अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.

अनेक वेळा शत्रूसमोर स्वत:ला असहाय दाखवण्याची चूक लोक करतात. ही एक प्रकारची मोठी चूक आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला कमकुवत बनवू शकतो. यामुळे जरी आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तरीही आपण हे शत्रूला कधीच दाखवले नाही पाहिजे.

2 / 5
चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.

चाणक्य म्हणतात की, तुम्हाला कोणत्याही युद्धात विजय मिळवायचा असेल तर नेहमी शांत मनाने पुढे जावे. अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीची पावले उचलतात. जे शत्रूसाठी फायदेशीर ठरते.

3 / 5
शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.

शत्रूकडून पराभूत होण्याच्या भीतीने अनेक वेळा लोक संयम गमावतात आणि भांडणे करतात. चाणक्य नीती सांगते की, रागामध्ये कधीही कोणतेही निर्णय आपण घेतले नाही पाहिजेत.

4 / 5
आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

आचार्य चाणक्य म्हणतात की तुम्ही कितीही बलवान असलात तरी शत्रूला स्वतःहून कमी समजण्याची चूक कधीही करू नका. तसेच आपल्या कमकुवत गोष्टी आपल्या शत्रूला कळू देऊ नका.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.