IPL Playoffs : आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील 5 यशस्वी संघ, नंबर 1 कोण?

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमात साखळी फेरीनंतर प्लेऑफला सुरुवात झाली आहे. कोलकाताने हैदराबादला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता एलिमिटेर जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये हैदराबाद विरुद्ध 2 हात करेल. प्लेऑफनिमित्त हैदराबाद, केकेआर आणि आरसीबीची कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घेऊयात.

| Updated on: May 22, 2024 | 5:53 PM
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 16 मोसम यशस्वीपणे पार पडले.  आतापर्यंतच्या 16 व्या हंगामात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता 17 व्या हंगामातील प्लेऑफचा थरार सुरु आहे. या निमित्ताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 16 मोसम यशस्वीपणे पार पडले. आतापर्यंतच्या 16 व्या हंगामात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता 17 व्या हंगामातील प्लेऑफचा थरार सुरु आहे. या निमित्ताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.

1 / 6
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. सीएसके 17 वेळा प्लेऑफमध्ये विजयी झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. सीएसके 17 वेळा प्लेऑफमध्ये विजयी झाली आहे.

2 / 6
दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स विराजमान आहे. पलटणने चेन्नईनंतर सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स विराजमान आहे. पलटणने चेन्नईनंतर सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

3 / 6
तिसऱ्या स्थानी केकेआर आहे. कोलकाताने  प्लेऑफमधील 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तिसऱ्या स्थानी केकेआर आहे. कोलकाताने प्लेऑफमधील 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

4 / 6
त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने प्लेऑफमधील  5 सामने जिंकले आहेत.

त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने प्लेऑफमधील 5 सामने जिंकले आहेत.

5 / 6
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. मात्र आरसीबीने प्लेऑफमधील 5 सामने जिंकलेले आहेत.

आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. मात्र आरसीबीने प्लेऑफमधील 5 सामने जिंकलेले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.