AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : मालिका जिंकली, पण टी-20 विश्वचषकापूर्वी या 5 त्रुटी दूर करणं आवश्यक

कालच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे पुढच्या काळात दोघेही चांगली गोलंदाजी करतील यात शंका नाही.

T20 World Cup : मालिका जिंकली, पण टी-20 विश्वचषकापूर्वी या 5 त्रुटी दूर करणं आवश्यक
TEAM INDIA WINImage Credit source: twitter
| Updated on: Sep 26, 2022 | 9:39 AM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने काल ऑस्ट्रेलियाच्या टीमचा (Australia Team) दणदणीत पराभव केला. काल फलंदाजांनी अचूक शॉट खेळत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केली. पहिली मॅच ऑस्ट्रेलिया टीमने जिंकल्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली होती. कालचा अंतिम सामना जिंकल्यानंतर पुन्हा टीम इंडिया जबरदस्त फॉर्म असल्याचे सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कालच्या सामन्यात केएल राहूल (KL Rahul) सोडला तर सगळ्या फलंदाजांनी आपली चांगली खेळी केली. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) सुरेख भागीदारीमुळे कालचा विजय सहज शक्य झाला.

1 कालच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. त्यामुळे पुढच्या काळात दोघेही चांगली फलंदाजी करतील यात शंका नाही. परंतु केएल राहूल सुरुवातीला मोठी समस्या झाली आहे. केएल राहूलला आत्तापर्यंत सूर गवसलेला नाही.

2 दुखापतीतून सावरलेल्या बुमराहला अद्याप लय सापडलेली नाही. कारण कालच्या मॅचमध्ये बुमराहने चार ओव्हरमध्ये पन्नासच्या वरती धावा दिल्या, त्यामुळे त्याची कामगिरी सुध्दा खराब झाली आहे.

3 भुवनेश्वर कुमारने आत्तापर्यंत आशिया चषकापासून चांगली कामगिुरी केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीका केली जात आहे. झालेल्या तीन सामन्यात सुद्धा त्याच्याकडून समाधानकारक कामगिरी झालेली नाही.

4 अंतिम ओव्हर सुरु असताना टीम इंडियाकडून अधिक धावा दिल्या जात आहेत. त्याला आवर घालणे गरजेचे आहे. कारण आशिया चषकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अंतिम ओव्हरमध्ये खराब कामगिरी केली आहे.

5 फिल्डींगमध्ये सुद्धा अधिक प्लेअर कमजोर असल्याचं मागच्या तीन सामन्यातून समोर आलं आहे. चांगल्या खेळाडूंनी खराब फिल्डींग केली आहे. त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी महत्त्वाचे कॅच सुद्धा सोडले आहेत.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...