Sadabhau Khot: हे ठाकरे सरकार नाही शेतकऱ्याला ठारं मारणारं सरकार; सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांच्याकडून महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही प्रखर टीका केली होती.

Sadabhau Khot: हे ठाकरे सरकार नाही शेतकऱ्याला ठारं मारणारं सरकार; सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
कांदा धोरण ठरलं तरच शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:47 PM

मुंबईः महाराष्ट्रात आता ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकरीसुध्दा आत्महत्या करू लागला आहे. ऊस तोडणीवाचून ऊस शेतात तसाच उभा आहे, आणि उभ्या उभ्या शेतकरी पेटत आहे, आता ही शेतकऱ्यांची अवस्था पाहवत नाही. बीड येथील गेवराई (Gevrai, Beed) तालुक्यांतील नामदेव जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer Suicide) केली. त्यामुळे सहकार मंत्र्यांवर मनुषवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी मागणी केली आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राच्या या राज्यव्यापी दौऱ्यदरम्यान सदाभाऊ खोत हे १६ मे ला बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नामदेव जाधव यांच्या कुटुंबीयांची संत्वान भेट घेणार आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोचरी टीका करत म्हटले आहे की, हे ठाकरे सरकार नाही शेतकऱ्याला ठार मारणारं सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही या सरकारमुळे वाईट दिवस आले आहेत. ठाकरे सरकारमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आली असल्याचे सांगून त्यांनी ऊस उत्पादक किती मोठ्या संकटात सापडला आहे हेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्यावरही प्रखर टीका

गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत यांच्याकडून महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्याबरोबरच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही प्रखर टीका केली होती. त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर टीका केली गेली होती.

ऊस उत्पादकांविषयी आस्था

सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या आणि विशेषतः ऊस उत्पादकांविषयी आस्था दाखवत जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राच्या या राज्यव्यापी दौऱ्यदरम्यान सदाभाऊ खोत हे १६ मे ला बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नामदेव जाधव यांच्या कुटुंबीयांची संत्वान भेट घेणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.