AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: LIVE मॅचमध्ये रवी शास्त्रींनी टीम इंडियाची उतरवली, फिल्डिंगला म्हटलं….

टीम इंडियाचा खेळ पाहून रवी शास्त्री स्वत:ला रोखू शकले नाहीत...

IND vs AUS: LIVE मॅचमध्ये रवी शास्त्रींनी टीम इंडियाची उतरवली, फिल्डिंगला म्हटलं....
माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीImage Credit source: social
| Updated on: Sep 21, 2022 | 2:22 PM
Share

मुंबई: टीम इंडियाने पहिल्या टी 20 मॅचमध्ये दमदार फलंदाजी केली. त्यांनी 209 धावांच ऑस्ट्रेलियाला मोठं लक्ष्य दिलं होतं. पण तरीही टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. रोहित शर्माची टीम तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर पडली आहे. खराब गोलंदाजी आणि दर्जाहीन फिल्डिंग ही टीम इंडियाच्या पराभवाची दोन मुख्य कारणं आहेत. टीम इंडियाने या मॅचमध्ये पहिली फलंदाजी केली.

त्यामुळे टीम इंडियाने सामना गमावला

पाहुण्या ऑस्ट्रेलियाने 4 चेंडू आणि 4 विकेट राखून विजय मिळवला. अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि केएल राहुलने खराब फलंदाजी केली. त्यांनी सोप्या कॅच सोडल्या. त्यामुळे भारताला सामना गमवावा लागला.

दर्जाहीन फिल्डिंगवर जोरदार टीका

अक्षरने कॅमरुन ग्रीन, राहुलने स्टीव्ह स्मिथ आणि हर्षलने मॅथ्यू वेडची कॅच सोडली. टीम इंडियाच्या दर्जाहीन फिल्डिंगवर जोरदार टीका सुरु आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री ही फिल्डिंग पाहून प्रचंड संतापले. ऑन एयर ते स्वत:ला रोखू शकले नाहीत.

फिल्डिंग कमकुवत दिसली

मागच्या काही वर्षातील टीम इंडियाकडे पाहिलं, तर युवा आणि अनुभवी खेळाडूंच मिश्रण आहे. पण मला तर युवा खेळाडू गायब दिसतायत. त्यामुळेच फिल्डिंग कमकुवत दिसली.

कुठे गेला तुमचा एक्स फॅक्टर?

टीम इंडियाची फिल्डिंग टॉप टीम्सच्या तोडीची वाटत नाही. याच कमजोरीमुळे मोठ्या टुर्नामेंटमध्ये नुकसान होऊ शकतं. हे फलंदाजी करणाऱ्या टीमला 15-20 रन्स अतिरिक्त मिळण्यासारख आहे. फिल्डिंग पाहिल्यानंतर प्रश्न पडतो, कुठे आहे टॅलेंट? इथे रवींद्र जाडेजा नाहीय. कुठे गेला तुमचा एक्स फॅक्टर?

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश