AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या

Navi mumbai international airport कधीपर्यंत सुरु होणार? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे काय फायदा होणार? सध्या मुंबई विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता काय आहे? जाणून घ्या.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या
Airport (Representative photo)
| Updated on: Jun 11, 2023 | 9:13 AM
Share

नवी मुंबई : मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल एक महत्वाची अपडेट आहे. वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत हा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्रासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा गेम चेंजर ठरणार आहे. नवी मुंबई विमानतळाच पहिलं टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. मूळ योजनेपक्षा दुप्पट प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.

सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील हवाई वाहतुकीचा सर्व भार मुंबई विमानतळावर आहे. जागेची कमतरता ही मुंबई विमानतळाची सर्वात मोठी समस्या आहे.

मुंबई विमानतळाची सध्याची क्षमता काय?

मुंबई विमानतळावरुन दरवर्षाला 4.8 कोटी प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन साधलं जाणार आहे.

जागतिक स्टॅण्डर्डनुसार विमानतळावर पोहोचायला किती वेळ लागला पाहिजे?

जागतिक स्टॅण्डर्डनुसार, शहरातील कुठल्याही प्रवाशाला डोमॅस्टिक विमानतळावर 45 ते 90 मिनिटात आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी टर्मिनलला 60 ते 120 मिनिटात पोहोचता आलं पाहिजे. मुंबई जवळच्या शहरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्ही किती मिनिटात पोहोचू शकता त्याबद्दल जाणून घेऊया.

पुण्यावरुन किती वेळ लागणार?

पुण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 2 तास लागणार.

ठाण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 45 मिनिट लागणार.

मुंबईवरुन पोहोचण्यासाठी 1 तास लागणार.

अलिबागवरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी दीडतास लागेल. मुंबई महानगर क्षेत्रात किती गावं आणि किती महापालिका?

मुंबई महानगर क्षेत्र 6,640 Sq Km मध्ये पसरलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या नऊ महापालिका या क्षेत्रात येतात. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जतस खोपोली, पेण, उरण, आणि अलिबाग या नऊ नगरपालिका यामध्ये मोडतात. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 1000 गाव या मुंबई महानर क्षेत्रात येतात.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश