AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Gochar : गुरूचे राशी परिवर्तन या चार राशीच्या लोकांसाठी ठरणार भाग्याचे, जुळून येणार विवाह योग

मुंबई : गुरूचे संक्रमण हे सर्वात मोठ्या ज्योतिषीय घटनांपैकी एक आहे. धार्मिकदृष्ट्या याला विशेष महत्त्व आहे आणि हे संक्रमण अनेक राशींवर परिणाम करते. जेव्हा एखादा प्रमुख ग्रह मार्गक्रमण करतो तेव्हा भाग्यदेखील बदलते. एका वर्षात अनेक ग्रहांचे संक्रमणं (Jupiter Transit)  होतात, परंतु सर्वात लांब संक्रमण शनि, राहू, केतू आणि गुरु गुरूचे होते. या संक्रमणांचा दीर्घकाळ टिकणारा […]

Guru Gochar : गुरूचे राशी परिवर्तन या चार राशीच्या लोकांसाठी ठरणार भाग्याचे, जुळून येणार विवाह योग
गुरू राशी परिवर्तन Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 10, 2024 | 11:20 AM
Share

मुंबई : गुरूचे संक्रमण हे सर्वात मोठ्या ज्योतिषीय घटनांपैकी एक आहे. धार्मिकदृष्ट्या याला विशेष महत्त्व आहे आणि हे संक्रमण अनेक राशींवर परिणाम करते. जेव्हा एखादा प्रमुख ग्रह मार्गक्रमण करतो तेव्हा भाग्यदेखील बदलते. एका वर्षात अनेक ग्रहांचे संक्रमणं (Jupiter Transit)  होतात, परंतु सर्वात लांब संक्रमण शनि, राहू, केतू आणि गुरु गुरूचे होते. या संक्रमणांचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव असतो. गुरु 1 मे 2024 रोजी दुपारी 12:58 पर्यंत मेष राशीत राहील. यानंतर देवगुरू बृहस्पति मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल. यादरम्यान 12 जून रोजी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. गुरू 9 ऑक्टोबर रोजी प्रतिगामी होईल आणि 4 फेब्रुवारी 2025 रोजी थेट होईल.

गुरूच्या संक्रमणाने जुळून येतील विवाह योग

ज्योतिष शास्त्रानुसार गुरूचे हे संक्रमण 1 मे 2024 रोजी होईल आणि पुढील एक वर्ष टिकेल. हे संक्रमण काही राशीच्या लोकांना श्रीमंत बनवू शकते आणि काही राशीच्या लोकांसाठी लग्नाची शक्यता निर्माण करू शकते. ज्योतिषाच्या मते, गुरुचे हे संक्रमण कर्क, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान असेल. या लोकांसाठी नशिबाचे तारे चमकू शकतात.

गुरूच्या संक्रमणाचा विवाहावरही परिणाम होतो. ज्योतिषाच्या मते ज्या लोकांचे गुरूचे संक्रमण 5व्या, 7व्या आणि 11व्या घराशी संबंधित असेल त्यांच्या लग्नाचे प्रयत्न यशस्वी होतील. 1 मे रोजी गुरूच्या संक्रमणामुळे मिथुन, कर्क, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. विवाहासाठी दीर्घकाळ केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि प्रेमविवाहातील अडथळे दूर होतील.

ज्योतिषांच्या मते, गुरुचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण करू शकते. अशा लोकांना 1 मे पासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे वृषभ, तूळ आणि धनु राशीच्या लोकांच्या प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. अशा लोकांना त्यांचे प्रेम जीवन सावधपणे हाताळावे लागेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...